काही दिवसांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा रंगल्या होत्या. विविध पॅनल्सकडून आपापली उद्दिष्टे, वचननामा आणि भावी दिशा मांडण्याची तयारी सुरू होती.
कीर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
वारी परंपरा, भक्ती संप्रदाय, ईश्वरी शक्ती यांचे उपरोधिक उल्लेख कवितेत येतात, याची कारणे वेगवेगळी आहेत. काही वैयक्तिक दुःखद प्रसंग आहेत तर बहुतेक सामाजिक दुःखे व समस्यांची मुळे आहेत, असे अनुराधा…
Satara News: साहित्यिकांचे स्वागत पारंपरिक सातारी पद्धतीने करण्यात येणार असून साताऱ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.
हवामान बदल ही मानव निर्मित समस्या आहे. हवेची गुणवत्ता खराब होत असून त्यातून अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून रुग्णालयांची संख्या वाढवण्याऐवजी समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे,…
कट्यार काळजात घुसली या लौकिक मिळालेल्या संगीत नाटकातील सदाशिव म्हणेजच गायक ऋषिकेश बडवे यांनी रसिकांच्या आग्रहाखातर 'घेई छंद मकरंद...' हे गाजलेले नाट्यपद अतिशय दमदारपणे पेश केले.
महोत्सवाचे प्रथम स्वरपुष्प दिल्लीस्थित लोकेश आनंद यांनी अर्पण केले. कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांचा परंपरागत वारसा जपत त्यांनी सनईवर राग ‘मुलतानी’ सादर केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि वारशाचा गौरव करणारे भव्यदिव्य 'शिव शाही' महानाट्य नुकतेच पार पडले. पर्वरीत झालेल्या या सोहळ्यात १५० हून अधिक कलाकारांच्या सादरीकरणाने महाराजांचा इतिहास पुन्हा जिवंत करण्यात आला.
सुप्रसिद्ध ‘विधिलिखित ज्योतिष’ कार्यालयाचे संचालक आदिनाथ मच्छिंद्र साळवी आणि ॲडव्होकेट वैशाली आदिनाथ साळवी यांच्या वतीने ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
गुजरात राज्यामधील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशिष्ट रंगाचे महत्त्व असते - भक्त त्या दिवसाच्या रंगाचे पालन करतात