राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात शाळांच्या सुविधा उभारणीसाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समिती, मनरेगा तसेच सीएसआर आणि लोकसभा निधी यांचा प्रभावी वापर केला जातो, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी…
12th class Exam Form: राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
जर सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशाराही देशमुख यांनी दिला. "हे प्रकरण व्यापम घोटाळ्यापेक्षाही गंभीर आहे," असा दावा त्यांनी केला.