राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून प्रचंड धुके पसरले आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
वाढती थंडी आणि भीषण प्रदूषण यामुळे दिल्लीत आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्वसनाचे आजार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका दिवसेंदिवस वाढत असून याचा सर्वाधिक फटका मुले, गर्भवती महिला आणि…
याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली.