अंबरनाथ तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आणि 'उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात तीन दिवसीय दिवाळी फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळी सणाचे. दिवाळीत फराळ हा अविभाज्य घटक असल्याने गृहिणींमध्ये सुरू होते ती फराळ बनविण्याची लगबग. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर दिवाळी फराळाबरोबरच मागणी असते ती दिवाळी मिठाईला. आज…
पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ‘तुळशी विवाह’ आयोजित केला जातो. या एकादशीला ‘देवूथनी एकादशी’, ‘प्रबोधिनी एकादशी’ असेही म्हणतात. यंदा ‘तुळशी विवाह’ 5 नोव्हेंबर, शनिवारी आहे. जाणून घेऊया…
आता भाजप दिवाळीदरम्यान एका मोठ्या दीपोत्सवाचे आयोजन करत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपने 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे…