सलग दोन सुपर ८ सामने गमावल्यानंतर श्रीलंका आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, परंतु पाकिस्तानकडे अजूनही एक गुण आहे आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचे गुण तीन होतील.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले पाहिले असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
किवी संघ डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत असल्याने, पहिली कसोटी गमावल्याने त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या या विजयाचा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीवर काय परिणाम झाला ते येथे जाणून घ्या.
अहमदाबाद : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. असे असताना आजचा मोठा उद्घाटन सोहळासुद्धा रद्द झाल्याने मोठी चर्चा आहे. तसेच, क्रिकेटच्या महासंग्रामाच्या सुरुवातीचा सामना अहमदाबाद येथे होणार…