Karjat Torrent Hydropower Project : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती व दगड परीक्षणाच्या ड्रिलिंगमुळे साई डोंगर परिसरात पहिल्यांदाच भूस्खलन झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.…
पावसाच्या थेंबांचे बाष्पीभवन केवळ पर्जन्यमान कमी करत नाही, तर वातावरणातील उष्णतेचे संतुलन आणि ढगनिर्मितीच्या प्रक्रियेवरही परिणाम करते. थेंबांचे बाष्पीभवन झाल्यामुळे वातावरणाचा खालचा थर थंड होतो.
मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे.
World Environment Day: विट्टी इंटरनॅशनल स्कूल, बोरिवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'नेट झिरो कॅम्पस चॅलेंज' राबवण्यात आले. इयत्ता ५वी ते ९वीच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांत सहभाग घेत शाश्वततेचा…
सुरेश प्रभू यांनी वाढत्या तापमानामुळे शेती, उद्योग आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. पूर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींची वाढ ही हवामान बदलाची गंभीर चिन्हे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत टेट्रा पॅक इंडियाने पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती मोहीम सुरू केली. दादरमधील वीर बाजी प्रभू उद्यानात पुनर्वापरित पेय कार्टनपासून तयार करण्यात आलेल्या अभिनव पदपथाचे उद्घाटन करण्यात…
सुशोभीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून पूर्व द्रुतगती महामार्गावर विशेष लागवड केली जाणार आहे. पंतनगर ते मुलुंड या दरम्यान असलेल्या खाडीकिनारच्या मोकळ्या जागांवर महापालिकेच्या एन, एस, आणि टी या तिन्ही प्रशासकीय…
काही मुंग्या झाडांवर घरटी विणतात, तर काही जमिनीखाली बुरशीची लागवड करून तिच्यावर जगतात. त्यामुळे त्यांच्या वसाहती एखाद्या सुबक शहरासारख्या मानल्या जातात. एका वारुळात लाखो ते कोट्यवधी मुंग्या राहू शकतात.
हवामान विभाग दररोज हवेतील तापमानाची नोंद करतो; मात्र जमिनीवरील तापमान त्यापेक्षा अधिक असते. पुण्यात उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा चार ते आठ अंशांनी जास्त नोंदवले जाते.
पक्षीसमूहाची रचना मोठ्या प्रमाणावर बदलते. विशेषतः गवताळ प्रदेशाशी निगडित ‘सव्हाना-विशेष’ पक्ष्यांची संख्या घटते, तर जंगलाशी संबंधित ‘वुडलँड-विशेष’ आणि मधुरसावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरात केवळ वृक्षसंख्या वाढविणे पुरेसे नाही. देशी व प्रदूषण शोषून घेणाऱ्या वृक्षप्रजातींची लागवड आणि विद्यमान झाडांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
Save Atacama Sky : चिलीच्या अटाकामा वाळवंटातील जगातील सर्वात स्वच्छ आकाशाला धोका निर्माण करू शकणाऱ्या प्रकल्पाच्या रद्दीकरणाचा आनंद वैज्ञानिक समुदाय साजरा करत आहे.