World Environment Day: विट्टी इंटरनॅशनल स्कूल, बोरिवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'नेट झिरो कॅम्पस चॅलेंज' राबवण्यात आले. इयत्ता ५वी ते ९वीच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांत सहभाग घेत शाश्वततेचा…
सुरेश प्रभू यांनी वाढत्या तापमानामुळे शेती, उद्योग आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. पूर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींची वाढ ही हवामान बदलाची गंभीर चिन्हे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत टेट्रा पॅक इंडियाने पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती मोहीम सुरू केली. दादरमधील वीर बाजी प्रभू उद्यानात पुनर्वापरित पेय कार्टनपासून तयार करण्यात आलेल्या अभिनव पदपथाचे उद्घाटन करण्यात…
सुशोभीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून पूर्व द्रुतगती महामार्गावर विशेष लागवड केली जाणार आहे. पंतनगर ते मुलुंड या दरम्यान असलेल्या खाडीकिनारच्या मोकळ्या जागांवर महापालिकेच्या एन, एस, आणि टी या तिन्ही प्रशासकीय…
काही मुंग्या झाडांवर घरटी विणतात, तर काही जमिनीखाली बुरशीची लागवड करून तिच्यावर जगतात. त्यामुळे त्यांच्या वसाहती एखाद्या सुबक शहरासारख्या मानल्या जातात. एका वारुळात लाखो ते कोट्यवधी मुंग्या राहू शकतात.
हवामान विभाग दररोज हवेतील तापमानाची नोंद करतो; मात्र जमिनीवरील तापमान त्यापेक्षा अधिक असते. पुण्यात उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा चार ते आठ अंशांनी जास्त नोंदवले जाते.
पक्षीसमूहाची रचना मोठ्या प्रमाणावर बदलते. विशेषतः गवताळ प्रदेशाशी निगडित ‘सव्हाना-विशेष’ पक्ष्यांची संख्या घटते, तर जंगलाशी संबंधित ‘वुडलँड-विशेष’ आणि मधुरसावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरात केवळ वृक्षसंख्या वाढविणे पुरेसे नाही. देशी व प्रदूषण शोषून घेणाऱ्या वृक्षप्रजातींची लागवड आणि विद्यमान झाडांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
Save Atacama Sky : चिलीच्या अटाकामा वाळवंटातील जगातील सर्वात स्वच्छ आकाशाला धोका निर्माण करू शकणाऱ्या प्रकल्पाच्या रद्दीकरणाचा आनंद वैज्ञानिक समुदाय साजरा करत आहे.
घरातील वातावरण कायमच सकारात्मक आणि आनंदी राहावे यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. घरात सुंदर रंगीत फुलांची झाडे लावल्यास गॅलरीसुद्धा भरलेली वाटेल. घराच्या गॅलरीमध्ये फुलझाडे लावल्यास त्यांना सूर्यप्रकाश सुद्धा मिळेल…
पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला.
मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे फडणवीस म्हणाले.