काही मुंग्या झाडांवर घरटी विणतात, तर काही जमिनीखाली बुरशीची लागवड करून तिच्यावर जगतात. त्यामुळे त्यांच्या वसाहती एखाद्या सुबक शहरासारख्या मानल्या जातात. एका वारुळात लाखो ते कोट्यवधी मुंग्या राहू शकतात.
हवामान विभाग दररोज हवेतील तापमानाची नोंद करतो; मात्र जमिनीवरील तापमान त्यापेक्षा अधिक असते. पुण्यात उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा चार ते आठ अंशांनी जास्त नोंदवले जाते.
पक्षीसमूहाची रचना मोठ्या प्रमाणावर बदलते. विशेषतः गवताळ प्रदेशाशी निगडित ‘सव्हाना-विशेष’ पक्ष्यांची संख्या घटते, तर जंगलाशी संबंधित ‘वुडलँड-विशेष’ आणि मधुरसावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरात केवळ वृक्षसंख्या वाढविणे पुरेसे नाही. देशी व प्रदूषण शोषून घेणाऱ्या वृक्षप्रजातींची लागवड आणि विद्यमान झाडांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
Save Atacama Sky : चिलीच्या अटाकामा वाळवंटातील जगातील सर्वात स्वच्छ आकाशाला धोका निर्माण करू शकणाऱ्या प्रकल्पाच्या रद्दीकरणाचा आनंद वैज्ञानिक समुदाय साजरा करत आहे.
घरातील वातावरण कायमच सकारात्मक आणि आनंदी राहावे यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. घरात सुंदर रंगीत फुलांची झाडे लावल्यास गॅलरीसुद्धा भरलेली वाटेल. घराच्या गॅलरीमध्ये फुलझाडे लावल्यास त्यांना सूर्यप्रकाश सुद्धा मिळेल…
पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला.
मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे फडणवीस म्हणाले.
पालखी मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, वारकरी आणि स्थानिक नागरिक झाडांच्या अनुपस्थितीमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. या महामार्गाच्या कामांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नियमानुसार मोठा मोबदला शासनाने दिला.
भारत एक मजबूत सागरी शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. हे आता केवळ दीर्घकालीन ध्येय राहिलेले नाही; देशाच्या अंदाजे ७,५०० किलोमीटरच्या किनारपट्टीवर या संदर्भातील चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
शेखर गायकवाड यांनी नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्यासाठी प्रत्यक्ष नदी, तलाव, डोह येथे नेऊन अनुभव देण्याची गरज व्यक्त केली. नद्या व तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास मानवी स्थलांतर थांबवता येते, असे सांगितले.
सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हा विध्वंस उघडपणे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
भारतातील हरित अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ४.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक आकर्षित करू शकते, ज्यामुळे ४८ दशलक्ष एफटीई रोजगार निर्माण होऊ शकतात. सीईईडब्ल्यू संशोधनाने ३६ हरित मूल्य साखळ्यांना निदर्शनास आणले आहे.
आईच्या दुधाची युरेनियमची पातळी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासोबतच शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते.