पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून, यासाठी तब्बल १४ हजारांहून अधिक मतदानयंत्रे आणि ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात…
मतदान सुरु होण्यापूर्वी वांद्रेमधील माउंट मेरी पोलिंग बूथवर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ईव्हीम मशीनच सुरु असल्याने मतदार निराश झाले आहेत. अनेकजण पुन्हा त्यांच्या घरी जात आहेत.
राज्यामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षानंतर पालिकेच्या निवडणूका होत असल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देणे बंधनकारक…
PADU EVM Controversy: मुंबई महापालिका निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या PADU मशीनवरून राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला आहे. हे मशीन नक्की काय आहे आणि निवडणूक आयोगाने ते का आणले? वाचा सविस्तर
Small Machine with EVM : पालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत आणखे एक यंत्र जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अचानक हे मशीन लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची पाहणी केली आहे.
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता अमृतकर पहिल्या महापौर होत्या. सध्या खा. प्रतिभा धानोरकर व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यात दिलजमाई झाली आहे. निवडणूक जाहीर होताच जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
ईव्हीएमच्या पडताळणीबाबत धोरण तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावर सुनावणी करताना EVM मधून कोणताही डेटा डिलीट करू नये किंवा कोणताही डेटा रीलोड करू नये. असे…
भारतात गेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमवर (EVM) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सत्ताधारी पक्ष ईव्हीएमशी छेडछाड करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.
EVM मध्ये मतांचा फेरफार होतो की नाही यावर घमासान चर्चासत्र आज मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये तज्ज्ञांनी आपले मत मांडले यावेळी अनेक पत्रकारही उपस्थित होते, काय…
मतदार म्हणतात मतदान एकाला केले आणि निवडून दुसरेच आले. मतपेट्या बंद झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसच्या किमती वाढल्या, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली…
ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याने सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असे म्हणत याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.