शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संकेत समोर आल्याने शेतकरी वर्गाच्या…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन' पार पडत असून विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा…
सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस कडून कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कर्जमाफी जीआरची होळी करण्यात आली. जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कर्जमाफीसंदर्भातील शासन आदेशातील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत किसान सभेने सरकारवर जोरदार टीका केली आहे. अकोल्यात कर्जमाफीच्या कथित फसव्या अध्यादेशाची होळी करण्यात आली असून राज्यभर आंदोलन छेडण्याचा…
दक्षिण सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे १३० कोटींचे ऊस बिल थकीत असल्याने सोलापूर व धाराशिवमधील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ व्या दिवशीही उपोषण सुरू आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकविल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून…
Farmer Protest News: कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वडजल परिसरात कॅनॉलमधील पाणी बेकायदेशीररीत्या अडवून वळवले जात असल्याचे पुरावे समोर येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने, “पाणी चोरीला प्रशासनाचे मूक संरक्षण मिळत आहे,
मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांना एकरी किती भाव देणार हे जाहीर केले. त्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली.
अखिल भारतीय किसान सभेतर्फे सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, ही चर्चा सरकारने तोंडी न करता लेखी स्वरूपात निर्णय द्यावा, अशी ठाम भूमिका किसान सभेने घेतली आहे.
विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी राजूर येथून शेतकरी, कामगारांचा अहिल्यानगरच्या दिशेने लॉंगमार्च निघाला आहे. चला त्यांच्या मागण्यांबद्दल जाणून घेऊयात.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील शेतकरी, आदिवासी, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी २५० किलोमीटरची संघर्ष यात्रा काढणार आहे.
चीन आणि अफगाणिस्तानमधून होणाऱ्या बेदाणा तस्करीविरोधात सांगलीतील द्राक्ष उत्पादक उद्या २० जानेवारीला मोर्चा काढणार आहेत. आयात कर आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मार्च नागपुरात दाखल झाला आहे. कडू यांनी सरकारवर बैठक बोलावून अटक करण्याचा गंभीर आरोप केला असून, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरात हाय अलर्ट…
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुणे-सोलापूर एक्स्प्रेस वे कंपनीच्या पाटस टोल नाका परिसरात रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शिवाजीराव नांदखिले यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.