मंगळवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी झोपायला गेले होते. मात्र, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अनेक कर्मचाऱ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही जणांना थंडी वाजून तापही आला.
डॉक्टरांनी स्पष्ट केले की ही घटना अन्न सुरक्षेचे महत्त्व स्पष्टपणे दर्शवते. योग्य माहिती, स्वच्छता पद्धती आणि वेळेवर उपचार घेतल्यास अशा वेदनादायक आणि टाळता येण्याजोग्या घटना टाळता येतात.
शाळेत दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर शाळेजवळील किराणा दुकानातून जलजीरा विकत घेतला. हा जलजीरा प्यायल्यानंतर काही वेळातच मुलींना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या.
घराच्या आजूबाजूला किंवा किचनमध्ये झुरळ झाल्यानंतर दुर्लक्ष न करता पेस्ट कंट्रोल करून घेणे आवश्यक आहे. झुरळांमध्ये असलेला विषाणू आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या अन्नातून जवळपास ६०० लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच मृत्यू झाला आहे तर १७ जणांची…
रात्री कुंडल वनप्रबोधिनी मध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी व अमरावतीहून आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांनाच शाकाहारी व मांसाहारी जेवण केले होते. एकूण जवळपास पाचशे जणांनी जेवण केले होते.
जेवण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप,पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. दरम्यान या प्रकरणात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
काही संबंधित रुग्णावर गावातीलच शाळा, सांस्कृतिक हॉल या ठिकाणी उपचार करण्यात आले. तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरू होते. तर काही रुग्ण अतिदक्षता विभागात होते.
मध्यरात्रीनंतर हा आकडा वाढत गेला. बुधवार सायंकाळपर्यंत सुमारे जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच खासगी रुग्णालयात सुमारे ८०० जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. घराजवळ खेळत असताना मुलांना चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या.