मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मुजोर टैंकर चालक आणि बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणारे टैंकर मालक यांच्यावर मुंबई महापालिका आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, असा सवाल 'आम्ही गिरगावकर' संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात…
सध्या सगळीकडे नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर. नवरात्रीच्या निमित्ताने मुंबईत अनेक असे मंडळं आहेत, जे नेहमीच त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ओळखल्या जातात. असेच मंडळ…
गिरगावातील 86 गणेश मंडळ पहिल्यांदाच 'अष्टविनायक वारी' या खास उपक्रमाअंतर्गत एकत्र आली आहे. यानिमित्ताने भाविकांना आता पहिल्यांदाच गिरगावात अष्टविनायकाचे दर्शन घेता येणार आहे.
मुंबईत १४ हजारांवर सेस इमारती असून त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक चाळी, इमारती जीर्ण आहेत. राज्य सरकारने जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विविध धोरणे आखली.