Bakrid Holiday 2026:बकरीद (ईद-उल-अजहा) २०२६ च्या सुट्टीबाबत सविस्तर माहिती. चंद्रदर्शनामुळे २७ आणि २८ मे च्या सुट्ट्यांमध्ये झालेला बदल, बँका आणि सरकारी कार्यालयांचे अपडेट्स वाचा.
UPSC Recruitment 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ६४४ जागांवर नोकरभरतीची घोषणा केल्यानंतर तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे का? या भरती प्रक्रियेअंतर्गत शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि एनडीए विंगसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख…
Civil Services Exam २०२७: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२७ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पूर्व परीक्षा २३ मे २०२७ रोजी होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २…
नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमध्ये (NTA) ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी CTO आणि CFO सारख्या मोठ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
Krishna Swaminathan : व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती. ३१ मे २०२६ रोजी ते पदभार स्वीकारतील. त्यांचे शिक्षण, कारकीर्द आणि वेतनाबद्दल सविस्तर माहिती.
वाढत्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीला रोखण्यासाठी केंद्र सरकार UPI आणि बँकिंग अॅप्समध्ये 'फ्रीज' बटणाची सुविधा देण्याच्या तयारीत आहे. यामुळे फसवणूक होताच युझर्सना आपले खाते त्वरित ब्लॉक करता येईल.
मध्य प्रदेश वीज वितरण कंपनीमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरपूर नोकऱ्या आहेत. मध्य प्रदेश पूर्व क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने लाइन अटेंडंट किंवा लाइनमनसाठी २,७०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
आजपासून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बंद घालण्यात आली आहे. आतापासून कॉल करताना बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही. हा निर्णय सरकारने का घेतला आहे हे आपण जाणून घेणार…
बिग बी अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यामुळे आणि कमेंट्समुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी ट्रोलरला चोख उत्तर दिले आहे. बिग बी पुन्हा वादात का सापडले जाणून घेऊयात.
NTPC लिमिटेडकडून उपव्यवस्थापक पदांसाठी 120 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 26 मे ते 9 जून 2025 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 7 जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली असून, 12 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात सहभागी होऊन वाचन कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले आहे.
आता ग्रामीण भागात लवकरच मोठ्या प्रामाणात होणार आहे, राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहंकरी विकास निगम ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० कोटीची…
मुंबईत गोवर या साथीरोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगाचे बळी हे लहान मुले आहे, कोरोना ह्या भयकन रोगातून सावरत असताना आता मुंबईत गोवरचा शिरकाव होत आहे. लहान मुलांमध्ये…