छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर गेल्या सात दिवसांपासून बंद असल्याने शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. मॉड्यूलर ओटीच्या कामामुळे ही स्थिती उद्भवल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी रुग्णांना खासगी रुग्णालय
हृदय आणि मेंदू यांचे आरोग्य एकमेकांशी अतूटपणे जोडलेले असतानाही आपल्या देशात या महत्त्वाच्या नात्याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
४० ते ५० वर्षे वयोगटातील तसेच पाळी संपण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा रजोनिवृत्ती झालेल्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनतर्फे १४ जानेवारीपासून विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे.
किडनीचे विकार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली आहे.
मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक लसीकरण व उपचार करण्यात येत आहेत. तर ती श्वान अद्याप मोकाट अवस्थेत असून तो पुन्हा नागरिकांवर हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहान मुलांवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते, अन्यथा पालकांची मोठ्या माणसांची नजर चुकवून ही लहान मुले न कळत्या वयात काय करून बसतील याचा नेम नसतो.
खासगी रुग्णालयांचा पैसे उकळण्याचा कारभार नवा नाही. रुग्णांना योग्य उपाय मिळत नसून केवळ लुबाडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलत रुग्णालयांबाहेर फलक झळकावले आहेत, जाणून घ्या
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अवस्थेमुळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या रुग्णालयामध्ये सेवा, सुविधा आणि स्वच्छता नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जयपूरमधील सवाई मान सिंह (SMS) रूग्णालयात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. रूग्णालयात आग लागल्याची समजताच त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली.
बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या प्रगतीत डॉ. मिनी बोधनवालांचे योगदान मोलाचे ठरले असून बालमृत्यूदर घटवणे, मोफत सेवा आणि सामाजिक बांधिलकीत त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे.
तासगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर, सर्दी-खोकला, पोटदुखी अशा आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी दवाखाने रुग्णांनी गच्च भरले आहेत.
ठाणे शहरातील आरोग्य विभागामध्ये नवं तंत्रज्ञान विकसित झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यातील किम्स हॉस्पीटलची AI जनरेटेड रुग्णवाहिकेमुळे याचा नागरिकांच्या सेवेसाठी मोठा फायदा होणार असल्याचं दिसत आहे.
Kalyan receptionist beaten up : कल्याणमधील नांदिवली भागातील खाजगी रुग्णालयातील मराठी तरुणीला एका विक्षिप्त व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सध्या व्हायरल इन्फेक्शनने जिल्ह्यात कहर केला असून, डास, कीटकांपासून तसेच पाण्यापासून होणाऱ्या साथरोगांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत. खासगी क्लिनिक, हॉस्पिटल्समध्ये विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली.
अलीकडील बदलत्या हवामानामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री गारवा यामुळे सर्दी, ताप, खोकला व अतिसार यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त…
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी याबाबत वारंवार, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती.