भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा एकदिवसीय विक्रम १२-० असा सुधारला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर, भाजपने इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली, जी वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, परंतु तिसऱ्या पंचाने पाकिस्तानी फलंदाज मुनीबा अलीला नाबाद घोषित केल्याने वाद निर्माण झाला. हा रन-आउटचा मुद्दा होता ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू ही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्याकडे रागात पाहत असताना तिच्याच भाषेत हरमनने तिला उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्धचा पाठलाग सामना रद्द करण्यात आला होता ज्यामुळे कांगारू संघ ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला हरवून भारत ४ गुण मिळवणारा पहिला संघ बनला आहे.
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने टीम इंडियाचा विजय त्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला, अगदी पाकिस्तानलाही ट्रोल केले. भारतीय महिला संघाने कमालीचे कामगिरी केली टीम इंडियाने आत्तापर्यंत पाकिस्तानला बारा वेळा पराभूत केले…
भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामना भारताच्या संघाने 88 धावांनी विजय मिळवला. यामध्ये दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W) निर्धारित ५० षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात एक अत्यंत लाजिरवाणी आणि विचित्र घटना पाहायला मिळाली. मैदानावर डास आणि उडणाऱ्या कीटकांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्रास जाणवत होता
आशिया कप २०२५ मध्ये, भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आणि अंतिम सामन्यात त्यांना पराभूत करून विजेतेपद जिंकले.आता भारतीय महिला संघाची पाळी आहे, ज्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व…