31 मार्च 1959… हा दिवस केवळ तिबेटच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडासाठी एक क्रांतिकारक दिवस ठरला होता. याच दिवशी, तिबेटचे बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु आणि आध्यात्मिक नेता, 14वे दलाई…
India-China Relations : भारताच्या पूर्व लडाखमधील पॅंगोंग सरोवराजवळी चीनच्या लष्करी हालचाली दिसून आल्या आहेत. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा सीमासंघर्ष होता. हा संघर्ष लद्दाख प्रदेशातील गलवान व्हॅलीजवळ झाला. 15-16 जूनच्या रात्रभर दोन्ही सैन्यांमध्ये एक तीव्र संघर्ष झाला.
चिनी सैन्याने पूर्व लडाखमधील एलएसीवरील डेपसांग भागात 20 किमी मागे माघार घेतली असून आपल्या 3 लष्करी चौक्या मागे घेतल्या आहेत. ताज्या सॅटेलाइट फोटोंमध्ये याची पुष्टी झाली आहे.
केंद्र सरकारकडून चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसा अर्जाला मंजुरी देण्यास विलंब केला जात आहे. ज्यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे.