Chicken Price Hike : श्रावण महिन्याच्या काळात भाजीपाल्याचे भाव वाढलेले असतानाच आता अंड्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अंड्यांच्या वाढत्या किमतींनंतर आता श्रावण महिना संपताच चिकनचे भावही गगनाला भिडण्याची शक्यता…
साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. साखरेचा भाव 75 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. साखरेच्या साठ्याअभावी कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, असा…
Food Inflation : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसू लागली आहे. कांदा, खाद्यतेल, साखर आणि विविध डाळींच्या किमती अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम स्वयंपाकघरावरही झाला आहे. ऐन सणासुदीच्यावेळी…
सर्वसामान्य कोका-कोलाच्या तुलनेत 'डाएट कोक' किंवा 'झिरो-शुगर' पेयांची किंमत भारतात जास्त का असते? हा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो. डाएट कोकमध्ये साखर नसली तरीही भारतात त्यावर २८% जीएसटी आणि १२% अतिरिक्त…
भारतात जून २०२६ मध्ये किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, इंधन आणि विशेषतः भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या आकडेवारीत ही वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये आले आणि टोमॅटोच्या किमतींमध्ये…
देशात भाजीपाला, डाळी आणि चिकन-मशाले यांच्या वाढत्या किमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमतींनी गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडवून टाकणारी ही महत्त्वाची आणि…
पाकिस्तानमधील बिझनेस आणि आर्थिक दिवाळखोरीच्या परिस्थितीने आता टोक गाठले आहे. देशातील वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्यांना जगणे तर कठीण झालेच आहे, पण अंतिम संस्काराचा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. स्थिती इतकी…
आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढता तणाव आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ज्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा जगावर…
जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्गांवर आधारित होर्मुझ सामुद्रधुनीचे संकट अखेर संपुष्टात आले आहे. पण इतकं नाही तर भारतासमोर आणखी मोठं टेन्शन उभं राहणार आहे. नेमकं काय आहे हे…
अमेरिका आणि इराण यांच्यात एक मोठी गुप्त डील झाल्याची चर्चा जागतिक बाजारात सुरू आहे. या करारामुळे गेल्या २ महिन्यांपासून असणारी इंधनाची कोंडी अखेर फुटली असून, जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग…
Inflation Crisis- वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती.
शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती?…
आखाती युद्धामुळे भारतात वाढलेल्या तेल आणि वायूच्या किमतींचा परिणाम आता महागाईच्या आकडेवारीत दिसू लागला आहे. मे २०२६ मध्ये किरकोळ महागाई वाढली. आकडेवारी आली समोर
सध्याच्या जागतिक परिस्थिती बरीच बिकट होत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असून, भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, इतर देशांच्या…
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
झर्व्ह बँकेने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला आहे. २०२६-२७ साठी कंज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाईचा अंदाज ४.५% वरून ५.१% पर्यंत वाढवला आहे, तर वास्तविक GDP विकास दराचा अंदाज ६.९%…
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणाऱ्या इंधन आणि घरगुती गॅसच्या किमतीतही अशीच मोठी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये अवघ्या ३९५ रुपयांना मिळणारा एलपीजी (LPG) सिलिंडर आता ९३९ रुपयांना मिळत आहे.
देशभरात दुधाच्या किमती वाढल्या, सीएनजीचे दर उंचावले आणि आता, पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर महागाईचा आणखी एक "बॉम्ब" फुटला आहे. शुक्रवार, १५ मे पासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली…
एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या…
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे, महागाईचे संकट पुन्हा एकदा भारतीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याच्या बेतात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा परिणाम भारतावर होताना दिसणार आहे.