सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणाऱ्या इंधन आणि घरगुती गॅसच्या किमतीतही अशीच मोठी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये अवघ्या ३९५ रुपयांना मिळणारा एलपीजी (LPG) सिलिंडर आता ९३९ रुपयांना मिळत आहे.
देशभरात दुधाच्या किमती वाढल्या, सीएनजीचे दर उंचावले आणि आता, पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर महागाईचा आणखी एक "बॉम्ब" फुटला आहे. शुक्रवार, १५ मे पासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली…
एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या…
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे, महागाईचे संकट पुन्हा एकदा भारतीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याच्या बेतात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा परिणाम भारतावर होताना दिसणार आहे.
आर्थिक वर्ष २०२७ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे; परिणामी, या संस्थेने आपला वाढीचा अंदाज कमी करून ६.२ टक्के इतका केला आहे. नेमकं काय होणार आहे…
औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत ३० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढीचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारातील औषधांच्या किमतींवर पूर्णपणे झालेला नाही.
रॅम आणि एसएसडीसारख्या संगणकातील अत्यावश्यक घटकांच्या किमतीत तब्बल ४०० टक्क्यांची वाढ झाल्याने संगणक बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. या दरवाढीमुळे लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या किंमती वाढू लागल्या आहेत.
पूर्वीचा लाकूडतोड्या तरी बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.
ऑक्टोबरमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर ०.२५ टक्क्यांपर्यंत घसरला, जो सप्टेंबरमध्ये १.५४ टक्के होता. महत्त्वाचे म्हणजे, २०१२ मध्ये सुरू झालेल्या चालू मालिकेतील हा सर्वात कमी महागाई दर आहे.
शेतकरी आत्महत्यांचे कारण ग्रामीण भागातील वाढती महागाई आहे. शेती खर्च आणि कौटुंबिक श्रम वाढण्याच्या प्रमाणात उत्पन्न वाढलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. १२ नग अंडींसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे. अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत…