महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात आज कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात देखील कर्नाटक बेंदूर साजरा करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यधर योजनेच्या माध्यमातून जिल्हयात पहिलं १०० टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून शेळकेवाडी गावानं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे.
कोल्हापूरमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. खेड्यापाड्यांमध्ये सोयी सुविधा नसल्याचे भीषण सत्य उघड झाले आहे. रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येऊन देखील त्यांना सोयीसुविधांच्या अभावी घरीच बसावे लागले. नंतर गावकऱ्यांना त्यांना टोपल्यामध्ये…