देश आधीच गॅस सिलिंडर्सच्या संदर्भात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यांच्याकडे वैध गॅस connection आहे, त्यांना अद्यापही विहित मुदतीत सिलिंडर्स मिळवणे शक्य होत आहे; मात्र ज्यांच्याकडे जोडणी नाही आणि…
RBI चे नवे नियम काही कंपनींसाठी धोक्याची घंटा बनणार आहे. मोबाइल वॉलेट्स आणि 'प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स' (PPIs) यांचे नियमन अधिक कडक करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट उद्योगात चिंतेचे…
आवश्यक कागदपत्रे आणि वारसदाराचे तपशील अपडेट ठेवले नसल्यास, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या निधीवर हक्क सांगणे किती कठीण होऊ शकते, या अडचणींचा सामना करायचा नसेल तर काय करावं लागेल? समजून…
बनावट खाती (Fake accounts), ऑनलाइन फसवणूक आणि महिला व मुलांना लक्ष्य करणारे सायबर गुन्हे हे आता अत्यंत गंभीर चिंतेचे विषय बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, एक मोठा बदल नजीकच्या काळात घडून…
कराड तालुक्यातील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या ७११ लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही. ३० मार्च २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पेन्शन बंद होणार.