महाराष्ट्रामध्ये मागील चार वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. यामुळे जोरदार राजकारण रंगलेले असताना निराशजनक बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत पुढील तारीख सुनावली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ही मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात 9 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता त्यासाठी 4 मार्चची तारीख देण्यात…
कोविड आणि त्यांनतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सुमारे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सांगली जिल्हा परिषदेची (Sangli Zilla Parishad) आरक्षण सोडत पार पडली.