केरळमधील एकमेव खासदार असलेल्या सुरेश गोपी यांची चांगलीच लॉटरी लागली. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्यानंतर शपथविधीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी मंत्रिपद सोडण्याची भाषा करीत आहे.
महाराष्ट्रात भाजपला कमालीचे नुकसान झाले. त्यांचे अनेक सिट पडले होते. एकंदरीत महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात हार पत्करावी लागली. यानंंतर देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद आणि त्यांनी स्वीकारलेली पराभवाची जबाबदारी आणि सरकारमधून…
निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट ॲपनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.६८ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 58.41% मतदान हिमाचल प्रदेशात झाले आणि सर्वात कमी 42.95% मतदान बिहारमध्ये झाले आहे.
'या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशातील सर्वजण आतूर झाले आहेत. महाराष्ट्रात लोकांच्या प्रतिक्रिया मी पाहिल्या आहेत. देशाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या मागचा उद्देश आहे. स्विगी डाइन आऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आकर्षक ऑफर आणली…
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के…
राज्यात आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून प्रामुख्याने उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा संभाळली.
लोकसभा निवडणुकांसाठी उद्या (दि.20) मतदान होणार आहे. देशातील पाचव्या टप्प्यातील मतदान हे 49 जागांसाठी होत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
गेल्या दशकभरापासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघावरचे (Pune Lok Sabha) वर्चस्व भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा राखणार का अशी शंका मतदानानंतरचे वातावरण पाहता येऊ लागली आहे .
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. राज्यातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, औरंगाबाद, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड…
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, अनेक प्रचारसभांचा धडाकाच सुरु केला. लोकसभेची ही निवडणूक सात टप्प्यांमध्ये होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकव्याप्त काश्मिरबाबत महत्त्वाचे विधान केले…
नवी दिल्ली : कर्नाटक भाजपनं काँग्रेसविरोधात केलेली आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं ट्विटरला दिले आहेत. याप्रकरणी आयोगानं अधिकृत पत्रही पाठवले आहे. तसेच, या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात आला…
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.७) सकाळी सातपासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार केंद्रात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'देश के लिये ' ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून केला गेला तरी ही निवडणूक शेवटी 'गावकी भावकीʼत'च अडकल्याचे आत्तापर्यंत झालेल्या प्रचार सभेतील वक्तव्यावरून…
कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यास ती हळूहळू शोबिझचे जग सोडू शकते, असे संकेत कंगनाने दिले. कारण तिला फक्त एकाच कामावर लक्ष…
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) तिसऱ्या टप्प्यातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद होईल.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईडीने झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के. रामला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान वीरेंद्र रामने ईडीसमोर अनेक बड्या लोकांसोबतचे संबंधही उघड केले…
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या (दि.7) मतदान होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांसह देशातील 10 राज्ये, दोन केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 94 जागांचा समावेश आहे. गुजरातमधील सर्व…