मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जीपीआर' (GPR) उपक्रमाचा आढावा घेत १५ ऑगस्टपर्यंत शासकीय सेवा सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 'डेटा ॲनालिटिक्स' आणि 'मिनी सेतू केंद्र'चे लोकार्पण केले.
Sting Energy Drink Ban News: राज्यभरातील शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग'सारख्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार विक्रम पाचपुते यांच्या मागणीनंतर मंत्री नरहरी झिरवाळ…
Asha Bhosle Jeevan Gaurav Puraskar: 'सुरसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कारा'च्या धर्तीवर, आता प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी…
Aditya Thackeray News: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधा, लोकल ट्रेनमधील गुन्हेगारी आणि केईएम रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र MSME विभाग स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासोबतच स्वतंत्र आयुक्त पदाची निर्मिती होण्याची शक्यता असून, त्यामुळे उद्योग…
सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. महिलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि तरतुदी निर्माण केल्या जात…
महाराष्ट्र सरकारने दक्षिण मुंबईतील २३ मजली 'एअर इंडिया भवन' अधिकृतपणे विकत घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हस्तांतरणाचा करार पूर्ण झाला असून, या इमारतीचा वापर मंत्रालयाच्या विस्तारासाठी केला जाईल.
Amit Thackeray News: पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरडीच्या हत्येनंतर अमित ठाकरेंनी सरकारला संतप्त जाब विचारला आहे. "आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?" असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर प्रहार केला.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, परिवहन विभागाने खास करून मराठी न बोलणाऱ्या चालकांना "व्यावहारिक मराठी" शिकवण्यासाठी एक मार्गदर्शिका पुस्तक तयार केली आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील ड्रग्स माफियांच्या विरोधात बुलडोझर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई आणि बेस्ट अपघातांवरून सरकारवर टीका केली.
महापालिकेच्या वतीने रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त किवळे आणि डुडुळगाव येथील प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.
नियमांनुसार, यापैकी २५ टक्के तरुणांना (अंदाजे २,७५०) विविध केंद्र सरकारच्या विभागांमध्ये कायमचे सामावून घेतले जाईल. तर उर्वरित ७५ टक्के लोकांचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने घेतली आहे.
न्यूरो, कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणे बाबत तसेच, PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.
प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या १५० दिवसांच्या कामगिरी मूल्यांकन कार्यक्रमात SRA ने राज्यात दुसरे तर म्हाडाने सहावे स्थान पटकावले आहे. महेंद्र कल्याणकर आणि संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली ही प्रशासकीय कामगिरी साध्य झाली आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईत शासन निर्णय धाब्यावर? नाताळ व नववर्षासाठी क्लब पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही पोलिसांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप.
Digital 7/12 in Sillod: राज्य सरकारने सिल्लोड तालुक्यातील ९२ हजार डिजिटल ७/१२ उताऱ्यांना पूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तलाठी कार्यालयातील फेरा थांबणार असून डिजिटल स्वाक्षरी असले.
महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट २०२६ साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे, जी भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकीय परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेवर भर देते.
राज्यातील भूखंड विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अल्प भूखंडांचे व्यवहार सुलभ होणार आहे.