पंढरपूरसाठी हजारो कोटी रुपयांच्या कॉरिडॉर, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जुन्या घरांवर आणि कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सार्वजनिक रस्ते अडवून उभी…
मीरा-भाईंदर शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. या कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ९ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाची…
राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी नवी नियमावली लागू केली आहे. सरकारच्या धोरणांवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोपनीय माहिती शेअर करणे,…
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे ३०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ६ पदरी उड्डाणपुलाला अवघ्या तीन वर्षांतच गळती लागली असून पिलरमधून पाण्याचे लोट वाहत आहेत. २९ मार्च २०२२ रोजी लोकार्पण झालेल्या या…
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही एआय-आधारित डिजिटल प्रणाली विकसित केली असून तिचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत करत सरकारला धारेवर धरले आणि हल्लाबोल केला.
राज्य मालकीच्या रेल्वे कंपनीने, बांधकाम कंपनी अशोका बिल्डकॉनसोबत भागीदारीत, महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी विभागाच्या आधुनिकीकरणासाठी १,१३६.१८ कोटींचा मोठा करार करण्यात आला आहे. यामुळे रेलटेलचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरण, राजकीय घाडामोडी नाट्य पाहता या नाँट रिचेबल नगरसेवकांची भुमिका काय ? हे ते समोर आल्यानंतर नेमके कळेल पंरतु या बेपत्ता नगरसेवक प्रकरणी उबाठा गटाने नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी लेखी…
धाराशिव जिल्ह्यात भ्रष्टाचाराने अक्षरशः कळस गाठला असून, संबंधित शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने सार्वजनिक निधीवर राजरोस दरोडा टाकला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
Heart Touching Video : अभिमानास्पद! भाजीवाल्याचा रांगडा मुलगा झाला CRPF मध्ये भरती. आईची मेहनत सार्थकी आली अन् तिने थेट मुलाला घट्ट मिठीच मारली. व्हिडिओतील दृश्ये आता युजर्सचे लक्ष वेधून घेत…
नवीन वर्षात सकारात्मक ऊर्जा राहावी, सुख-शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी अनेकजण देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत करतात. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते आणि वर्षाची सुरुवात शुभ मानली जाते
क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत २१ ठिकाणी छापे टाकून मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
भारतीय रेल्वेच्या जाळ्याची गती आणि विस्तार जगभर प्रसिद्ध आहे. त्यातही काही रेल्वे स्थानकं अशी आहेत जी आपल्या विशेषतेमुळे लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असलेली बेलापूर आणि श्रीरामपूर रेल्वे स्थानकं…
महाराष्ट्र सरकार फ्लॅट मालकांसाठी सुखद वार्ता घेऊन आली आहे. महाराष्ट्र वैयक्तिक फ्लॅट मालकांची नावे जमिनीच्या नोंदींमध्ये जोडण्याची आणि त्यांना 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' जारी करण्याची योजना आखत आहे. वाचा सविस्तर..
Mumbai News Marathi: पगडीसाठी अमलात आणलेल्या 79 A कायदा राबवण्यात म्हाडा मनपा अधिकारी दिरंगाई करत असल्यामुळे १५००० पागडी धारकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…
लोकपयोगी विकास कामांमुळे गावांमध्ये झालेला परिवर्तन आणि लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहता मंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांनी आपल्या गावांचे वैभव आणि गावपण कायम स्वरुपी टिकवून ठेवा असे आवाहन केले आहे.