गुप्तचर माहितीच्या आधारे मणिपुरमध्ये कारवाई करण्यात आली. अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर विनाकारण गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
भारतीय नाटककार रतन थियाम यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. रतन बऱ्याच काळापासून आजारी होते. आणि त्यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आपत्तीत आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व समुदायांना बेकायदेशीर आणि लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले. मेईतेई समुदायाच्या अतिरेकी गटाच्या अरंबाई टेंगोलने इंफाळ पश्चिमेकडील २४६ शस्त्रे परत केली.
राज्य सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती. मात्र, आता राज्य सरकारने मोबाईल इंटरनेट डेटा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला…
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण बनले असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीमुळे तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच कर्फ्यू, इंटरनेट बंदीही घालण्यात आली. याशिवाय केंद्र…
एका बॉम्ब ब्लास्टमध्ये माजी आमदाराच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. ही दुर्देवी घटना मणिपूरमधील कंगपोकली जिल्ह्यातील आहे. नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया...
आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता. या करारात दोन्ही बाजूची परिस्थिती सामान्य करण्यासाठी, जाळपोळ कमी करण्यासाठी, गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वतोपरी…
मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे, असा दावा…
मणिपूर सरकारने 16 जानेवारीच्या मध्यरात्री 12 पासून तेंगनौपालमध्ये कर्फ्यू लागू केला होता, त्यानंतर बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि संशयित कुकी अतिरेकी यांच्यात चकमक झाली.
टेकडीवर आश्रय घेतलेल्या बंडखोरांच्या एका गटाने राज्याच्या पोलिस दलांना लक्ष्य करत हल्ला केला. ज्यास पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. ही घटना म्यानमार सीमेजवळील मोरेह शहरात घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी…
एका अधिकाऱ्याने सांगितले की, डोंगरात लपलेल्या अतिरेक्यांनी रात्री बराकींवर सुमारे अर्धा तास गोळीबार केला. या हल्ल्यात चार कमांडो जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास…
मणिपूरच्या इम्फाळमधील पूर्व आणि पश्चिम भागात पोलिसांना दोन मृतदेह (Two Deadbody Found) सापडले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृतांना हात बांधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
मणिपूरमध्ये गेल्या 3 मेपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारानंतर (Violence in Manipur) लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी शनिवारी उठवण्यात आली. मुख्यमंत्री एन. विरेनसिंह यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 25 जुलै रोजी…
मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. आता राज्यातील तणावावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. 2015 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांनी…
नवी दिल्ली : आज लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना विरोधी पक्षांवर जोरदार पलटवार करीत त्यांची आतापर्यंतच्या चुकांवर बोट ठेवले. परंतु, पंतप्रधान मणिपूरवर लवकर चर्चा करीत नसल्याने…
मणिपूरमध्ये (Violence in Manipur) पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात संतप्त जमावाने 15 घरांची जाळपोळ केली. या हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळ्याही घालण्यात आल्या. त्याला तातडीने…
मणिपूरसहित (Manipur Violence) देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटले आहेत. असे असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आजपासून पुढील…