Speciality Restaurants New CEO : 'मेनलँड चायना', 'ओ! कलकत्ता' आणि 'एशिया किचन' यांसारख्या लोकप्रिय रेस्टॉरंट साखळीची मालकी असलेल्या स्पेशलिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडने अवीक चॅटर्जी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती केली…
India Snack Market: ईमामी अॅग्रोटेक लिमिटेडने 'WeMe' या नव्या स्नॅकिंग ब्रँडसह भारताच्या पॅकेज्ड स्नॅकिंग बाजारात प्रवेश केला आहे. कंपनी पुढील 5 ते 7 वर्षांत 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करून WeMe…
शेअर बाजारात सध्यातरी तेजीचे वातावरण असले, तरी आगामी आठवड्यात Sensex आणि Nifty ही घोडदौड कायम राखणार की नफावसुलीमुळेबाजारात घसरण होणार, याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. बाजाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी…
टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळेसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. केंद्र सरकारने भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट बाजारात हस्तक्षेप करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नागपूरमधील गांधीबाग, महाल, अंबाझारी, मानेवाडा आणि सदर ही प्रमुख ऑटोमोबाईल मार्केट्स विविध श्रेणींमधील सेकेंड हॅंड दुचाकी गाड्या अत्यंत वाजवी किमतीत खरेदी करण्यासाठी विदर्भातील सर्वात मोठे हब मानली जातात.
शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसला आहे.
जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे बदल होत असताना भारत मजबूतपणे पुढे येताना दिसत आहे. मोठे व्यापार करार, वाढती निर्यात आणि आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी खूप जास्त वाढली आहे.
देशातील महागाईमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक वस्तूंचे दर कमी झाल्याने महागाईत घट झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई (-) ०.३२ टक्के होती, जी ऑक्टोबरमध्ये (-)…
आजच्या संपादनानंतर जेएसडब्ल्यूचा हिस्सा ६१.२% झाला आहे.जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे आणि ती २३ अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आहे.
मुंबईतील चोर बाजार हा जुनी, दुर्मिळ आणि विंटेज वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. अरुंद गल्ली, ऐतिहासिक वस्तू आणि अनोखा माहोल यामुळे हा बाजार मुंबईच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने पैसे बाहेर गेल्यामुळे भारताला विचार करण्यास भाग पाडले आहे. भारताची चिंता आता वाढली आहे
दिवाळी जवळ येत असल्याने मॉल, किराणा, कपडे आणि मिठाईच्या दुकाने मालाने भरलेली दिसत आहेत. विविध रंगांचे आकर्षक आकाश कंदील, पणत्या, कृत्रिम फुलांच्या माळा आणि तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत.
Diwali Shopping : दिवाळीच्या सणात मुंबईतील स्वस्त बाजारपेठांमध्ये दिवे, कपडे आणि सजावटीच्या वस्तू परवडणाऱ्या दरात मिळतात. मुंबईतील काही लोकप्रिय बाजारपेठ जाणून घ्या.
चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवीन नियम १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून BIS ने ६ शुद्धता स्तर निश्चित केले आहेत आणि प्रत्येक दागिन्याचा एक अद्वितीय HUID क्रमांक असेल
दिल्लीचे नाव काढतच येथील फेमस बाजारपेठ चांदणी चौकचे नाव सर्वात आधी मनात येते. अशात तुम्हाला या बाजारपेठचा इतिहास माहिती आहे का? मुघल शासक शाहजहानच्या कारकिर्दीत या बाजारपेठेला बांधण्यात आले.
ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.