काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून, सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे.
भाजपा धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष आहे. राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीवरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावरून सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला. राहुल यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता माजी लग्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकातील एक लेख सभागृहात मांडला.
३१ ऑगस्ट २०२० रोजी प्रथम नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांचा मला फोन आला. ते खूप चिंतेत होते. त्यांनी सांगितले की पायदळाच्या मदतीने चार टँक हळूहळू रेचिनलाकडे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने सोनिया व राहुल यांची नाहक बदनामी केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
US Singer Mary Millben : बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि त्यांच्यावर भाजपच्या विजयाचे ट्रोलिंग आणि उत्सव साजरा करण्याचा आरोप केला.
राहुल गांधी आता आरोप करत आहेत की हरियाणा विधानसभा निवडणुकीत २,५००,००० मते चोरीला गेली. ते २०२४ पासून झोपले होते का?' आता सर्वांना वोट चोरी झाल्याचे सांगत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.