कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबई पलटणच्या डावाची सुरूवात केली. मात्र विल जॅक्सने आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही.
चेन्नईचे चेपॉक मैदान हे परंपरेने फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जाते. मात्र यंदा या हंगामात खेळपट्टी वेगळ्या स्वरूपाची दिसून आली आहे. आता ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त दिसून आली आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का, की त्यांचा प्रवास संपला आहे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा संघ कोणते २ बदल करू शकतो…
सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. 8 पैकी फक्त 2 च सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराहला अद्याप सूर गावसलेला दिसून येत नाहीये.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय सार्थ ठरवत रायन रिकल्टनने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला केला. रिकल्टनने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी करत नॉट आउट 123 रन्सची खेळी केली.
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४४ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. हार्दिकच्या कर्णधारपदाखाली खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याची ही दुसरी वेळ आहे
हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. आरसीबीविरुद्ध रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. मात्र या हंगामात मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकू शकली आहे. पूर्ण संघाची कामगिरी एकूण फारशी साजेशी राहिलेली नाहीये.
आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांपासून मैदानाबाहेर आहे.
हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
आतापर्यंत मुंबईला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. सलग होणाऱ्या या पराभवांच्या मालिकेत, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आता तीव्र टीकेच्या आणि छाननीच्या केंद्रस्थानी आला आहे.
मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मध्ये एका नाजूक स्थितीत आहेत. मुंबई इंडियन्सवर आता प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईसमोरील संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊया.
चेन्नई सुपर किंग्जने दिलेले 208 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईकडून दिनेश मालेवार आणि क्विंटन डी कॉक खेळण्यासाठी उतरले. मात्र मुंबईची फलंदाजी पॉवर प्लेमध्येच कोलमडली.
CSK Playing 11: ऋतुराज गायकवाड आउट झाल्यावर सरफराज खान मैदानात खेळण्यासाठी आला. पॉवर प्लेमध्ये संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खानने 73 रन्स केल्या.
हार्दिक पंड्याने पॉवर प्लेमध्ये दोन ओव्हर्स टाकल्या. हार्दिक पंड्या पॉवर प्ले महागडा ठरला. त्याने एकूण 38 रन्स दिल्या. संजू सॅमसन आणि गायकवाडने हार्दिक पंड्याच्या ओव्हर्समध्ये खूप रन्स केल्या.
जसप्रीत बुमराहला डावातील पहिले षटक (ओव्हर) गोलंदाजीसाठी दिले जात नसल्यामुळे अनेकजण नाराज होते. अखेर, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने पहिले षटक टाकले आणि एक बळी मिळवला.
गुजरात टायटन्सविरुद्ध १५०.३ किमी प्रतितास वेगाच्या चेंडूचा फटका बसूनही, तिलक वर्माने ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावा करत सर्वात जलद शतकाच्या जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली.