Nagpur Election 2026 : एआयएमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवैसी यांनी देखील नागपूरमध्ये प्रचार सभा घेत कॉंग्रेस आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. यावेळी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला.
काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र गजबे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एका ज्येष्ठ नगरसेवकाची उमेदवारी मागे घेतल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे 'मतदानाच्या दिवशी काय करायचे ते पाहू', असा इशाराच दिला. जर हा रोष कायम राहिला, तर अधिकृत उमेदवारांना मोठा फटका…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा पूर्ण झाली होती. कोणत्या प्रभागात कोणता पक्ष निवडणूक लढवणार याबाबत स्पष्टता होती.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात एकही जागा न सोडल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, काहींचा हिरमोड झाला. प्रभाग क्र. ५ मधून अविनाश पार्डीकर या कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली
देश ८७ ठक्के ऊर्जा आयात करतो. ज्याची किंमत २३ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे केवळ आर्थिक समस्याच नव्हे तर वायूप्रदूषणही होते. म्हणूनच, सरकारने पर्याय शोधण्याची योजना आखली आहे.
नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी भरपूर राबल्यानंतर आता कार्यकर्त्यांना त्यांच्या भरवशावर सोडल्याची नाराजी अनेक जण करीत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
स्थानिक निवडणुकीत आघाडीचा निर्णय अद्याप झालेले नाही. तो होईल तेव्हा होईल. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही आमची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका आहेत.
या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. रामनगर रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यासाठी महत्त्वाचा समजला जाणारा हा पूल कामठी भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात येत होता.
गुडधे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहून ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेवरील स्वाक्षऱ्या संबंधित लिपिक आणि नोंदणी अधिकाऱ्यांसमोर केल्या होत्या.
मंदिराच्या बांधकामासाठी ते सर्व धर्माच्या लोकांकडून देणग्या घेतात आणि निवडणुका आल्या की ते फक्त भाजपचा प्रचार करतात. संघाचे हे दुहेरी धोरण लोकांना समजले आहे. संघाची स्थापना होऊन १०० वर्षे झाली…