नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षपार्ह व्हिडिओ प्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोनवर चर्चा केली आहे.
हिंगोलीचे पालकमंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. कथित व्हिडिओ प्रकरण आणि ऑनलाईन बैठका यामुळे राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.यामुळे फक्त नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली होती. थेट मंत्रालयातील मंत्रिदालनातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ…
सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची तातडीने बैठक बोलावली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती
मंत्रिमंडळामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपीकावर एसीबीने कारवाई करत त्याला रंगेहात पकडले आहे. हे भाजपचेच षडयंत्र असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे,
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विविध जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे, असे स्पष्ट निर्देश झिरवाळ यांनी दिले आहेत.
CM Devendra Fadnavis: गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल, असे झिरवाळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.
जगात गरिबी आणि श्रीमंती नेहमीच अस्तित्वात आहेत. काही लोक त्यांच्या कृतींमुळे गरीब असतात तर काही नशिबामुळे. भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदामा गरीब होता पण त्याने कधीही कोणाकडे भीक मागितली नाही.
महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरुन राजकारण रंगले असून रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार गटातील आणखी एका नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोलीचे पालकमंत्रीपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.