सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची तातडीने बैठक बोलावली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती
मंत्रिमंडळामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपीकावर एसीबीने कारवाई करत त्याला रंगेहात पकडले आहे. हे भाजपचेच षडयंत्र असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे,
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विविध जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे, असे स्पष्ट निर्देश झिरवाळ यांनी दिले आहेत.
CM Devendra Fadnavis: गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल, असे झिरवाळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.
जगात गरिबी आणि श्रीमंती नेहमीच अस्तित्वात आहेत. काही लोक त्यांच्या कृतींमुळे गरीब असतात तर काही नशिबामुळे. भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदामा गरीब होता पण त्याने कधीही कोणाकडे भीक मागितली नाही.
महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरुन राजकारण रंगले असून रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार गटातील आणखी एका नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोलीचे पालकमंत्रीपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आंदोलन करत आहे. आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात…
नागापूर (ता. आंबेगाव) येथे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असणारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी बिरसा ब्रिगेड आणि पुणे जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी उपमुख्यमंत्री तथा…