जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय अभूतपूर्व होता. अशी कोणतीही उदाहरणे नव्हती. केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्याबाबत, त्याची एक उदाहरणे आहेत.
जम्मू-कश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा, ही मागणी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा उचलून धरली. तीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत.
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तरामध्ये सर्वात जास्त प्रभाव हा जम्मू काश्मीरमध्ये झाला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्तांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय स्थितीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
Delhi Assembly Election 2025: २०२५ च्या दिल्ली निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. जनतेने आम आदमी पक्षाला (आप) सत्तेतून बाहेर काढले आहे हे निवडणुक आयोगाच्या निकालामधून स्पष्ट होत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी संविधानिक पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर लगेचच दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांत्वन केले आहे.
काँग्रेसच्या एकाही नेत्याने आज शपथ घेतली नाही. विधानसभा निवडणूक एकत्र लढलेल्या काँग्रेसने मंत्रिपरिषदेत दोन मंत्रिपदांची मागणी केली होती. मात्र, संख्याबळ कमी असल्याने त्यांना एकच मंत्रिपद देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे…
जम्मू आणि काश्मीर निवडणुकीच्या निकालांमध्ये एनसी आणि काँग्रेसच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालाचे पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील, अशी घोषणा एनसीचे उपाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.…
जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांनी भरलेली बस शिवखोडा मंदिरातून कटरा येथे परतत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये चालकाचा तोल जाऊन बस दरीत कोसळली. आता या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पुलवामा/जम्मू आणि काश्मीर : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला आणि म्हटले की, यामुळे जम्मू आणि काश्मीर आणि उर्वरित देशांमधील संबंध खराब झाले…
फारुख अब्दुल्ला यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, माझी प्रकृती आता पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मला साथ देत नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद…