Samadhan Avtade यांच्या हस्ते तांदूळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील धनादेशांचे वितरण करण्यात आले. या भीषण अपघातात एका कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची…
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची १२ वर्षे आणि सलग ४३९९ दिवस पूर्ण केल्याबद्दल पंढरपूरच्या नारायण चिंचोली येथील प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती करण्यात आली.
विठ्ठलनामाचा गजर करत जगातील पहिली ‘ग्लोबल दिंडी’ थेट लंडनमधील विंडसर येथून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. विशेष म्हणजे ही दिंडी तब्बल ११ देशांचा प्रवास करत २६ जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या…
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा आणि शॉर्ट सेलिंगच्या तक्रारी वाढत असताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी थेट मैदानात उतरून अॅक्शन मोड सुरू केला आहे. पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी अचानक…
देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात मंगल अष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षावात अध्यात्मिक विवाह सोहळा साजरा करण्यात अाला. मंदिरातील मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली.
यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके म्हणाल्या सारिका साबळे यांनी मला पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये मला निवडून येण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत.
पंढरपूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महिला उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.
कार्तिकी यात्रेमध्ये वारकऱ्यांची संख्या खूपच कमी जाणवली. त्यामुळे एकंदरीतच व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला. वारी फेल गेल्यामुळे स्थानिक व्यापारी मात्र चिंतेत होते.
कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरले.
राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.
वाहनापासून उडणारा धुरळा आणि यापासून होणारे अनेक आजार याचा सामना पंढरपूरवासियांना करावा लागत आहे. या मार्गावर खड्डे व धुळीचे साम्राज्य जास्त असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वस्त धान्य दुकानातील रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे बऱ्याच वेळा निदर्शनास आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३० सप्टेबर) धाड टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दौलतराव प्रशालेच्या बाजूला व प्रशालेच्या आतील मैदानावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच शेतातही पाणी साचल्याने शेताला ही तळ्याचे स्वरूप आले आहे.