राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला 11 कोटी रुपयांचे पुरस्कार मिळाले आहे. या पुरस्काराचे वितरण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वापरलेल्या पीईटी बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनी (एचसीसीबी) आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला.
“संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो.
Sanjay Shirsat News: सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले.
Pankaja Munde helicopter : मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आहे.
प्रचाराच्या सभेमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले.
बीडच्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. बीडमधील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निकालामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप आहे.याचपार्श्वभूमीवर कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
गौरीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला. अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून…
अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घराची झडती घेतली. गौरीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत
ही सगळी संशयास्पद घटना आहे. गौरीच्या वडिलांनी सांगितलं होत की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते. गर्भपातासाठी एक फॉर्म भरावा लागतो, त्यावर अनंत गर्जे याचे नाव होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू…
रविवारी रात्री सुमारे १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अनंत गर्जे, त्यांचा भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला…
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांना मध्यरात्री वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अटक करण्यात आली. गर्जे, त्यांची बहीण आणि दीरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणानंतर रविवारी राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गौरीच्या कुटुंबीयांनी वरळी पोलिसांत अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या डॉ. गौरी पालवे यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
गौरी गर्जे यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अनंत गर्जे म्हणाले की, ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते.