पंकजा मुंडे यांच्या भावनिक वक्तव्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी अनेक गंभीर दावे करत मराठा समाजाला त्रास देऊ नये, असा इशाराही दिला.
Pankaja Munde : आज आपण त्या देशात राहतो ज्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. याच व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्त होण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नाही…
पंकजा मुंडे यांच्या भावनिक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आणि मुख्यमंत्री होण्याचे खुले आमंत्रण दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला…
Pankaja Munde: मुंबईत मुसळधार पावसामुळे हजारो झाडे पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचा ॲक्शन प्लॅन आणि ३०० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला.
छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा प्रकल्पावरून आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सरकारला घेरले. ६७ कोटींचा हा प्रकल्प डम्पिंग ग्राउंड बनल्याच्या आरोपावर मंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे.
'कारगिल' कंपनीने 'सिजेंटा फाउंडेशन इंडिया' आणि 'डिजिटल ग्रीन इंडिया' यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात 'एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम' सुरू केला आहे.
पर्यावरण विभागाचे एकूण १४ पैकी ११ प्रकल्प शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते, तर उर्वरित तीन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आले होते.
राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला 11 कोटी रुपयांचे पुरस्कार मिळाले आहे. या पुरस्काराचे वितरण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वापरलेल्या पीईटी बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनी (एचसीसीबी) आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला.
“संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो.
Sanjay Shirsat News: सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले.
Pankaja Munde helicopter : मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आहे.
प्रचाराच्या सभेमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले.
बीडच्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. बीडमधील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निकालामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप आहे.याचपार्श्वभूमीवर कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
गौरीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला. अनंत गर्जे, त्याचा भाऊ अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून…