महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठी उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच…
सांगली : वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपची चिंता करू नये त्याचे 54 आमदार कमी होऊ नयेत,म्हणून शरद पवार वारंवार भाजपची सत्ता येणार नाही असं सांगत आहेत,…