महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. यावरुन आता भाजप आमदार प्रशांत बंब यांनी निशाणा साधला आहे.
गेल्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही. मतदारसंघात प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचीही घुसमट होत आहे. पण जनतेलाही बदल अपेक्षित आहे. सध्या सर्वे सुरू आहे. त्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण जनतेच्या…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात आता भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि माजी…
शिक्षकांविरोधात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिक्षकांतर्फे औरंगाबादेतील आमखास मैदानात प्रशांत बंब यांच्याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमदार बंब यांनी पत्रकार…