पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे केवळ एक गुंठा जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वाड्या वस्त्यांवर गाडी सुद्धा जाऊ शकत नाहीत, कचऱ्याची मोठी समस्या आहे, विद्युत व्यवस्था अद्यापही अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास यापूर्वीच्या लोकांना अपयश आले आहे.
गावागावात मंदिरांचे कळस उभे राहिले पाहिजेत. त्याचबरोबर ज्ञानमंदिरेही उभी राहिले पाहिजे. प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण येथे मिळाल्यास रोजगार निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल.