प्रभू श्रीरामाचे त्यांच्या तीनही मातांशी (कौसल्या, सुमित्रा, कैकेयी) अत्यंत पवित्र, प्रेमळ आणि आदरयुक्त नाते होते. राजा दशरथाच्या या तीन राण्या होत्या आणि रामासाठी त्या तिघीही समान पूजनीय होत्या.
रामायणात हनुमान, सुग्रीव आणि जांबुवंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हनुमानाने निस्सीम भक्तीने सीतेचा शोध घेतला, सुग्रीवाने वानरसेनेसह रामाला मैत्री व सैन्याची जांबुवंताने मार्गदर्शक व योद्धा म्हणून भूमिका बजावली.
बॉलीवूड स्टार रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरून बरीच चर्चा सुरू आहे. अनेकांना त्याचे व्हीएफएक्स आवडले नाहीत. दरम्यान, हृतिक रोशननेही 'रामायण'च्या व्हीएफएक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
योग वसिष्ठ मध्ये काकभुशुंडी या अमर साक्षीदार साधूचा उल्लेख आहे. त्यांनी रामायण 11 वेळा आणि महाभारत 16 वेळा घडताना पाहिल्याचे सांगितले जाते. सृष्टी सतत निर्माण-विनाशाच्या चक्रातून जाते, यालाच प्रलय म्हणतात.
महर्षी वाल्मीकींनी रचलेल्या मूळ रामायणात २४ हजार श्लोक आहेत. हे महाकाव्य सात कांडांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेले असून, त्यात सुमारे ५०० सर्ग आहेत. या महान ग्रंथाला 'आदिकाव्य' असेही म्हटले जाते.
रामायण आणि महाभारत हे समस्त हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ आहेत. काही लोक म्हणतात की या फक्त कथा आहेत आणि हे काल्पनिक कथेवर आधारित ग्रंथ आहेत. पण बहुसंख्य लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत.
मैत्री ही निस्वार्थी, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. रामाने निषादराज गुह, सुग्रीव आणि विभीषण यांसारख्या विविध जाती आणि वर्गातील लोकांना आपले मित्र मानून, खरी मैत्री कशी असावी याचा अमूल्य आदर्श दिला.
आदर्श नात्यांचे उदाहरण म्हणून राम आणि भरत यांचे बंधुप्रेम आजही घेतले जाते. सत्तेची लालसा, स्वार्थ आणि स्पर्धा जिथे नात्यांना मागे टाकतात, तिथे रामायणातील या दोन भावांनी प्रेम, त्याग आणि निष्ठेचा…
रणबीर कपूरचा "रामायण" हा या वर्षीच्या सर्वात बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे, ज्याचे बजेट ₹४,००० कोटी आहे.
रामायणामध्ये अनेक रोचक आणि प्रेरणादायी कथा सांगण्यात आल्या आहेत. पैकी एक कथा म्हणजे रावणाशी युद्ध सुरू होण्यापूर्वी राम यांनी केलेल्या अद्भुत भक्तीची. जाणून घ्या कथा
रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाचा भव्य लाँच कार्यक्रम २६ मार्च २०२६ रोजी रामनवमीनिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे होणार होता. परंतु, तो आता काही करणास्थव पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे.
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या प्रोजेक्ट्सबद्दल बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अभिनेत्याने "रामायण" ची शूटिंग पूर्ण केली आहे. तसेच आता चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवि दुबे लवकरच मोठ्या बिग बजेट बॉलीवूड चित्रपट रामायणमध्ये दिसणार आहे. लक्ष्मण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्याला हा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.
लंकेचा राजा रावण हा एक अत्यंत विद्वान विद्वान होता. तो विश्रवा ऋषींचा मुलगा होता. रावणाला अनिती, व्याभिचार, गर्विष्ठता, काम, क्रोध, लोभ, अधर्माचे आणि वाईटाचे प्रतीक मानतात. रावणाचा जन्म कसा झाला,…
रामायणात किती श्लोक आहेत? जे भगवान रामाच्या जीवनाची आणि धर्माचे पालन करण्याची कथा सांगतात. प्रत्येक श्लोक आपल्याला जीवनात संयम, धैर्य, मैत्री आणि धर्माचे महत्त्व शिकवतो.
महाभारत आणि रामायण हे दोन्ही पौराणिक कथा आजही भारतात अजरामर आहेत. पण तुम्हाला माहितेय का रामायण आणि महाभारतातील काही व्यक्ती या आजही अमर आहेत असं सांगितलं जातं. कोण आहेत त्या…
लंका म्हटलं की रावण हेच डोक्यात येतं. पण खरं तर रावणाचा जन्म लंकेमध्ये झालाच नव्हता. मग रावण लंकेचा राजा नक्की कसा झाला? धर्मशास्त्र आणि इतिहासात काय दडलंय रहस्य जाणून घ्या