रामायणातील अनेक पात्रे आजही त्यांच्या स्वभावामुळे आणि कृतीमुळे चर्चेत असतात. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांच्याप्रमाणेच मंथरा ही व्यक्तीरेखा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रामांच्या वनवासामागे ज्या व्यक्तीची भूमिका…
रामायणातील कुंभकर्ण हा केवळ आपल्या प्रचंड शरीरयष्टीमुळे नव्हे, तर सहा महिने झोपणयामुळे प्रसिद्ध आहे. पण त्याची ही दीर्घ झोप आळशीपणामुळे नव्हती. ब्रह्मदेवांचे वरदान, देवी सरस्वतीची भूमिका आणि देवतांची भीती यांमुळे…
रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' चित्रपटाची SDCC 2026 मध्ये विशेष झलक सादर करण्यात आली असून, त्यानंतर सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या…
भारतीय रामायणातील सीता स्वयंवर हा सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेरणादायी प्रसंग मानला जातो. या स्वयंवरात प्रभू श्रीरामांनी भगवान शिवांचे दिव्य पिनाक धनुष्य सहज उचलून त्यावर प्रत्यंचा चढविण्याचा प्रयत्न केला आणि ते…
माता शबरीने श्रीरामाला दिलेली उष्टी बोरे आजही भक्तीच्या सर्वोच्च प्रतीकांपैकी एक मानली जातात. म्हणूनच रामायणातील हा प्रसंग हजारो वर्षांनंतरही प्रत्येक भक्ताच्या हृदयात श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाची प्रेरणा जागवतो. ही शबरी…
भारतीय संस्कृतीत पिता-पुत्राच्या नात्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या नात्याचा सर्वोच्च आदर्श जर कोणाकडे पाहायचा असेल, तर तो अयोध्येचे महाराज दशरथ आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रभू श्रीराम यांच्याकडे पाहावा लागेल.…
रामायण हे केवळ प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा इतिहास सांगणारे महाकाव्य नसून, मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाची शिकवण देणारा अमूल्य ग्रंथ आहे. श्रीरामांचा वनवास, वनसंस्कृती, नद्यांविषयीचा आदर, वृक्षसंवर्धन आणि प्राणिमात्रांबद्दलची करुणा यांसारख्या…
रावणाच्या पापी लंकेत राहत असूनही, विभीषण, कुंभकर्ण आणि मंदोदरी यांनी आत्मसन्मान, सत्य आणि धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही. रामायणातून नक्की काय बोध घ्यावा जाणून घ्या
रामायणातील अनेक प्रसंग भक्ती, धर्म, कर्तव्य आणि नात्यांच्या गाभ्याला स्पर्श करणारे आहेत. त्यापैकी एक अत्यंत भावपूर्ण प्रसंग म्हणजे लंकेतील युद्ध जिंकल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परत येताना प्रथम हनुमानाला भरताकडे पाठवतात.…
भारताच्या प्रत्येक गावा खेड्यात शहरात ज्यांची शक्तीची उपासना म्हणून हनुमानाची भक्ती करतात. हनुमान हे आठ चिरंजीवांपैकी चौथे चिरंजीव. ते चिरंजीव कसे झाले, यामागे प्रसिद्ध कथा काय आहे ते जाणून घेऊया
प्रभू श्रीरामाचे त्यांच्या तीनही मातांशी (कौसल्या, सुमित्रा, कैकेयी) अत्यंत पवित्र, प्रेमळ आणि आदरयुक्त नाते होते. राजा दशरथाच्या या तीन राण्या होत्या आणि रामासाठी त्या तिघीही समान पूजनीय होत्या.
रामायणात हनुमान, सुग्रीव आणि जांबुवंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हनुमानाने निस्सीम भक्तीने सीतेचा शोध घेतला, सुग्रीवाने वानरसेनेसह रामाला मैत्री व सैन्याची जांबुवंताने मार्गदर्शक व योद्धा म्हणून भूमिका बजावली.
बॉलीवूड स्टार रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरून बरीच चर्चा सुरू आहे. अनेकांना त्याचे व्हीएफएक्स आवडले नाहीत. दरम्यान, हृतिक रोशननेही 'रामायण'च्या व्हीएफएक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
योग वसिष्ठ मध्ये काकभुशुंडी या अमर साक्षीदार साधूचा उल्लेख आहे. त्यांनी रामायण 11 वेळा आणि महाभारत 16 वेळा घडताना पाहिल्याचे सांगितले जाते. सृष्टी सतत निर्माण-विनाशाच्या चक्रातून जाते, यालाच प्रलय म्हणतात.
महर्षी वाल्मीकींनी रचलेल्या मूळ रामायणात २४ हजार श्लोक आहेत. हे महाकाव्य सात कांडांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेले असून, त्यात सुमारे ५०० सर्ग आहेत. या महान ग्रंथाला 'आदिकाव्य' असेही म्हटले जाते.
रामायण आणि महाभारत हे समस्त हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ आहेत. काही लोक म्हणतात की या फक्त कथा आहेत आणि हे काल्पनिक कथेवर आधारित ग्रंथ आहेत. पण बहुसंख्य लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत.
मैत्री ही निस्वार्थी, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. रामाने निषादराज गुह, सुग्रीव आणि विभीषण यांसारख्या विविध जाती आणि वर्गातील लोकांना आपले मित्र मानून, खरी मैत्री कशी असावी याचा अमूल्य आदर्श दिला.
आदर्श नात्यांचे उदाहरण म्हणून राम आणि भरत यांचे बंधुप्रेम आजही घेतले जाते. सत्तेची लालसा, स्वार्थ आणि स्पर्धा जिथे नात्यांना मागे टाकतात, तिथे रामायणातील या दोन भावांनी प्रेम, त्याग आणि निष्ठेचा…
रणबीर कपूरचा "रामायण" हा या वर्षीच्या सर्वात बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे, ज्याचे बजेट ₹४,००० कोटी आहे.
रामायणामध्ये अनेक रोचक आणि प्रेरणादायी कथा सांगण्यात आल्या आहेत. पैकी एक कथा म्हणजे रावणाशी युद्ध सुरू होण्यापूर्वी राम यांनी केलेल्या अद्भुत भक्तीची. जाणून घ्या कथा