कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान केला जात नसेल तर येत्या निवडणूकीत आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा रिपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणे, संविधानाच्या विरोधात काम करणारे, महिलाविरोधी बोलणारे संभाजी भिडे विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आर पी आयचे ठाणे जिल्हा अध्यक्षांनी केली आहे.
समाज कल्याण न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डोंबिवलीत पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील बेडग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभी करताना ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून वाढल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्याबाबत आग्रह करेन, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
अभिनेते राहुल सोलापूरकर हे मागील अनेक दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले. यामुळे पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. आठवले यांनी आमदार रोहित पवार व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री घेणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरला आहे. मात्र त्यांची सत्ता येणार नाही अशी राजकीय भविष्यवाणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
पक्षविरोधी काम करत असल्याने बाळासाहेब खंकाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आम्हाला लोकसभेसाठी शिर्डी आणि सोलापूरच्या जागा मिळाव्यात त्या जागा मिळणे हा आमचा हक्क आहे. आम्हाला या जागा दिल्या नाहीत, तर समाजात नाराजी पसरेल, असे स्पष्ट करीत, जुन्या मित्रांना विसरू नका,…