लखनौच्या लोक भवन येथे आयोजित एका भव्य समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रिंकू सिंगला त्याचे जॉइनिंग लेटर मिळणार होते. आयपीएल २०२६ ची तयारी सुरू असताना तो जाऊ शकला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि 'फिनिशर' म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंह याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रिंकू सिंग याची उत्तर प्रदेश सरकारने 'प्रादेशिक क्रीडा अधिकारी'…
शाहरुख खानच्या मालकीच्या या फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या अध्यायाची घोषणा केली आहे. "गॉड्स प्लॅनमध्ये एक नवीन अध्याय," अशा कॅप्शनसह केकेआरने रिंकूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
केकेआरने रिंकू सिंगला भावी कर्णधार म्हणून तयार केले पाहिजे. या माजी क्रिकेटपटूच्या मते, ही केकेआरसाठी एक चांगली गुंतवणूक ठरेल. रहाणेने गेल्या हंगामातही संघाचे नेतृत्व केले होते.
उत्तर प्रदेश सरकारने तिला एक महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२६ पूर्वी, रिंकू सिंग उत्तर प्रदेशमध्ये प्रादेशिक क्रीडा अधिकारी बनणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रिंकू सिंग आणि उत्तर प्रदेशातील माछलीशहर मतदारसंघाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाच्या अफवांनी जोर धरला आहे. या चर्चांवर दिग्गज नेते तुफानी सरोज यांनी अधिकृत प्रतिक्रिया…
विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरवलेल्या रिंकूने सोशल मीडियावर एक अत्यंत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. "आयुष्यात प्रत्येक पावलावर तुमची गरज भासेल," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या…
रिंकू सिंगच्या वडिलांना ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील खानचंद्र सिंग यांचे निधन झाले आहे. माजी क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आणि भावनिक श्रद्धांजली वाहिली. क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर…
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग दुःखाने ग्रासला आहे. त्याचे वडील खानचंद्र सिंग यांचे उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वडील आजारी पडले होते, त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले…
टी-२० विश्वचषक 2026 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारतावर सेमीफायनलसाठी मोठं दडपण आलं आहे. दरम्यान, Rinku Singh यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तो तातडीने घरी गेला होता. पुढील सामन्यांसाठी परतणार का? याबाबत प्रश्न
टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संघातील काही फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दमदार फिनिशर प्रभाव टाकू शकलेला नाही.
वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मध्यभागी परतलेला भारतीय फलंदाज रिंकू सिंग संघात सामील होणार आहे. तो दिल्लीहून चेन्नईला जाणार असल्याचे वृत्त आहे
भारतीय टीम सध्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहचणार की नाही याबाबतही आशंका निर्माण झाली आहे. दरम्यान आता अजून एक संकट उद्भवले आहे. भारतीय संघाचा स्टार वडील आजारी असल्याने घरी परतला…
शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा भाग असणाऱ्या स्फोटक फलंदाज रिंकू सिंगच्या एका रीलमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
व्हीजेडी पद्धतीने बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई संघाने ५५ धावांनी विजय मिळवला. क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात सामना झाला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राने १७ धावांनी विजय मिळवला.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रिंकू सिंग आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहे. रिंकू सिंग विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ३८ संघांच्या कर्णधारांमध्ये त्याने बाजी मारली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे एक उत्तम फिनिशर आणि मॅचविनर अशी ख्याती मिळवणारा रिंकू सिंग प्रथम टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून गायब झाला आणि नंतर त्याला संघातून वगळण्यात आले आता यामागील कारण कर्णधाराने…