शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा भाग असणाऱ्या स्फोटक फलंदाज रिंकू सिंगच्या एका रीलमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
व्हीजेडी पद्धतीने बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई संघाने ५५ धावांनी विजय मिळवला. क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात सामना झाला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राने १७ धावांनी विजय मिळवला.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रिंकू सिंग आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहे. रिंकू सिंग विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ३८ संघांच्या कर्णधारांमध्ये त्याने बाजी मारली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे एक उत्तम फिनिशर आणि मॅचविनर अशी ख्याती मिळवणारा रिंकू सिंग प्रथम टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून गायब झाला आणि नंतर त्याला संघातून वगळण्यात आले आता यामागील कारण कर्णधाराने…
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये उत्तर प्रदेशने चंदीगडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१२ धावा केल्या. रिंकू सिंगने फक्त १० चेंडूत २४ धावांची धमाकेदार खेळी…
उत्तर प्रदेश क्रिकेट संघ अडचणीत सापडला होता, तेव्हा स्टार फलंदाज रिंकू सिंग फलंदाजीला आला आणि त्याने शतक झळकावले, ज्यामुळे उत्तर प्रदेश संघाचे उल्लेखनीय पुनरागमन झाले.
भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून (डी-कंपनी) धमक्या देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे.
आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान आणि भारत यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गामाणाऱ्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामान्याआधी भारताला झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामन्यायाधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.
रिंकू सिंगचे मेरठ मॅव्हेरिक्स, काशी रुद्रस, लखनऊ फाल्कन्स आणि गौर गोरखपूर लायन्स संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत 6 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी नोएडा किंग्ज आणि कानपूर सुपरस्टार्सने आता निरोप…
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या यूपी टी२० लीग २०२५ मध्ये रिंकू सिंगची बॅट धमाकेदार कामगिरी करत आहे. शुभम चौबेच्या नेतृत्वाखालील काशी रुद्रसविरुद्ध रिंकू सिंगने ४२ चेंडूत तीन चौकार आणि ६ षटकारांसह…
दिव्यांश राजपूत मॅव्हेरिक्सच्या विजयाचा नायक होता. त्याने तुफानी अर्धशतकी खेळी केली. याशिवाय गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेरठ मॅव्हेरिक्सने २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या.
आजकाल भारतात अनेक वेगवेगळ्या लीग खेळल्या जात आहेत. ज्यामध्ये मेरठ मॅव्हेरिक्स आणि गौर गोरखपूर लायन्स यांच्यात ९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात मेरठ मॅव्हेरिक्सकडून फलंदाजी करताना कर्णधार रिंकू सिंगने…
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 चा थरार सुरू होणार आहे. त्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 च्या स्पर्धेला सुरवात होत आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा…
बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ संघाबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू कैफने देखील या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड स्वतःच्या पसंतीनुसार…
टी-२० आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ १९ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. निवडकर्त्यांना शेवटची टी-२० मालिका खेळलेल्या संघालाच कायम ठेवायचे आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार निवडकर्त्यांनी आशिया कप संघात मागील टी-२०…
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रिंकू सिंगने त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणलेल्या बॅटला राखी बांधली आहे. ज्या बॅटने त्याने ५ चेंडूवर ५ षटकार ठोकले होते आणि आपला संघ केकेआरला विजय मिळवून…