अनेक वर्षांपासून अहिल्यानगर-मनमाड रोडची दुरावस्था अजूनच वाईट होत चालली आहे. अखेर, हा रोड बांधण्यासाठी एका सामान्य नागरिकाने स्टेट बँकेकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी केली आहे.
सदर रस्त्याला सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत.
ढोरकीन, ववा आणि वडाळा या तिन्ही गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, शेतातील ऊस वाहतूक मोठ्या वाहनाने करणेही आता…
घणसोलीतील सेक्टर ११ मधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही अवस्था असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांनी आता यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे
निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली येथे येत असल्याचे कळताच संबंधित विभागाने आरमोरी मार्गावरील या खड्ड्यांची रात्रीतूनच किरकोळ दुरुस्ती केली.
दुरुस्तीची कामे करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत ही कामे करून घ्यावी. दुरुस्तीच्या कामांची बिले पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये.