राज्यात सततच्या पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्य़ांना विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागत आहे. याचापार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्रात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Legislative Election) झाली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Teachers Constituency). या निवडणुकीत काँग्रेसमधून निलंबित झालेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe)…
माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार. मी परवापण सांगितलं, हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. हा परिवारातला वाद आहे. हा जास्त अंगावर आणला तर माझ्याकडे खूप मसाला आहे.…
नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituncy) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी कडवी झुंज देत 40 हजार मते मिळवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा…
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. त्यामध्ये तीन मतदारसंघाचे निकाल स्पष्ट झाले असून, इतर दोन जागांचे चित्र स्पष्ट होणे…
सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे कुटुंबात वाद असल्याचा आरोप केला आहे. याच आरोपांवर आता सत्यजित तांबे यांनी…
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आज संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे.
३ महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी पक्ष आपल्या नावाचा विचार केरल, असं भाजपातर्फे सांगण्यात आलं होतं, असं शुभांगी पाटील यांनी सांगीतलय. तर नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले गिरीश महाजन यांनी…
नागपूर शिक्षक मतदारसंघातही अनेक नाट्यमळ वळणे पाहायला मिळाली. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. नागपूरमध्ये भाजपचे वर्तमान…
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पदवीधर मतदार संघाच्या राजकारणावरून राज्यातील राजकारण (Politics) प्रचंड तापले आहे, कारण ठरले आहे ते नाशिकच्या राजकीय वर्तुळामुळे सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्येच (Congreess) फूट…
गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात झाली. नवरात्रीनंतर आता राज्यातील जनतेला दिवाळीचे (Diwali) वेध लागले आहेत. सणासुदीच्या या काळात मिठाईचा खप वाढतो. याचा फायदा उचलत भेसळखोर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीला सुरुवात करतात.
भाजप हे असे वॉशिंग मशिन आहे. त्यात कोणतेही कापड टाकले तरी स्वच्छ होऊनच येतात. कारण ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना ईडी (ED), इन्कम टॅक्स (Income Tax) यांची भीती नाही,…