मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC) उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. तसंच शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे 'रुसू बाई, रुसू' या बालगीताप्रमाणे हाल सुरू आहेत. अडीच वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती. पण आता त्यांना वेगळी वागणूक मिळत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत धुसपूस सुरू आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी पक्षातून बाहेर पडण्याचे प्रकार वाढले आहे. सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे.
नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या अपयशानंतर आघाडीत पक्षांनी एकमेकांना टार्गेट करणं सुरू केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर महाविकास आघाडीत धुसपूस असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवा घरघर लागल्याचं चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी तर त्याचा व्हिडिओ करून व्हायरल केला होता. शिवाय निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. त्यावरही आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नाराजी व्यक्त करत, उद्धव ठाकरे याचं…
महायुतीनं 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकत मोठी मजल मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्या नैराश्याचं वातावरण आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांना नवीन नर्षात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता असतानाच आज दोघंही एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीत मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.