नागपूर जिल्ह्याने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत राज्यात भरारी घेतली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 33,641 घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच लावण्यात आले आहेत. ही राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक संख्या आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यधर योजनेच्या माध्यमातून जिल्हयात पहिलं १०० टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून शेळकेवाडी गावानं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे.
भारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे, असे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
उद्योगजक अनिल अंबानी याच्या रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एनयू सनटेकला भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचा लेटर ऑफ अर्वाड मिळाले आहे. जाणून घ्या या प्रकल्पाबद्दल
मुंबई : पर्यावरणपूरक निर्मिती प्रक्रियेला (Environmentally Friendly Manufacturing Process) प्रोत्साहन देण्याच्या टाटा समूहाच्या (Tata Group) संकल्पाला अनुसरून टाटा मोटर्स (Tata Motors) आणि टाटा पॉवर (Tata Power) यांनी पुण्यामध्ये (Pune) टाटा…
भारतातील अनेक सर्वात मोठ्या ग्रिड-कनेक्टेड पीव्ही ऊर्जा सुविधांचे नियोजन, वित्तपुरवठा, रचना, निर्माण आणि कार्यसंचालन रेज पॉवर (Rage Power) एक्स्पर्टसकडून पाहिले जाते. विविध इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून कंपनीला वार्षिक ६००,००० टन कार्बन डायऑक्साईडची…