महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा २०२६ चा निकाल ९२.०९ टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.०१ टक्क्यांनी घट झाली आहे.
Maharashtra SSC result 2026: महाराष्ट्रात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्था त्यांचा निकाल पाहू शकतात.
SSC Recruitment 2026 अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेणे उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच SSC सिलेक्शन पोस्ट अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३,००३ पदे भरली जातील.
कर्मचारी निवड आयोग (SSC) संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा २०२६-२७ साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे. आयोग लवकरच ssc.gov.in वर या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करेल.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने १०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी संयुक्त प्रमाणपत्राची नवी व्यवस्था लागू केली आहे. आता स्वतंत्र मार्कशीट आणि प्रमाणपत्राऐवजी एकच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुलभ करण्यासाठी 10वी-12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते.
दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका सहावीच्या विद्यार्थिनीने हाताळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ने संबंधित शिक्षकावर कारवाई केली आहे.
बारावीनंतरची सुट्टी करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी महत्त्वाची संधी असते. इंग्लिश स्पिकिंग आणि MSCIT सारखे कोर्स व्यक्तिमत्त्व आणि संगणक कौशल्य वाढवतात.
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना कॉपीमुक्त अभियानाला मोठा धक्का बसला आहे. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १८३ कॉपी प्रकरणे, तर सहा ठिकाणी सामूहिक कॉपी उघडकीस आली.
केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील.
बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होत असून ‘कॉपीमुक्त अभियान’ कडकपणे राबवले जाणार आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान परीक्षा होणार असून १६.१५ लाख विद्यार्थी सहभागी आहेत.
वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या दाव्याला धक्का बसला असून ६३२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. सुमारे ४७ शिक्षक कारवाईच्या भोवऱ्यात सापडले असून २६ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहे.