दहावीची बोर्ड परीक्षा पूर्वी तणावाची मानली जात असली, तरी नव्या परीक्षा पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पद्धत, २० गुणांचे प्रॅक्टिकल आणि १० गुणांचे पर्यायी प्रश्न यामुळे…
महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, कॉपीमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर येत असून परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती देण्यात आली. एकंदरीत मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीला यश मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या लेखी परीक्षांबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून हॉल तिकिटांचे…
ऑनलाइन फक्त तुम्हाला थोडीफार माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म सबमिट केला की दहा ते पंधरा दिवसाने तुमचं जे काही मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तुमच्या घरी…
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फॉर्म क्रमांक १० जाहीर केला आहे. हा फॉर्म त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची दहावी किंवा बारावीची परीक्षा अर्धवट राहिली आहे किंवा जे आता खासगी…
अखेर बहुप्रतिक्षित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC – बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC – दहावी) परीक्षांच्या २०२६ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाचे सचिव प्रमोद गोफणे यांनी सोमवारी याबाबतची अधिसूचना…
SSC च्या परिक्षेबाबत सर्व तपशील आता तुम्ही सरळ स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या X हँडलवर पाहू शकता. आयोगाने आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. त्यामुळे फायदा मिळेल
SSC CGL पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. मुंबईत आगीमुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार. देशभरात 28 लाख विद्यार्थी नोंदणीकृत, 14,522 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) आज २३ जून २०२५ रोजी निवड पद फेज १३ भरतीसाठी अर्ज प्रक्रिया बंद करण्यात येईल. या भरती प्रक्रियेद्वारे, उमेदवार विविध विभागांमधील 2423 पदांसाठी अर्ज करू शकतात...
बीडच्या आष्टीतील जुळ्या बहिणी अनुष्का आणि तनुष्का देशपांडे यांनी दहावीत एकसारखे 96% गुण मिळवत विशेष यश मिळवलं. त्यांच्या अभ्यासातील समर्पण, एकमेकांची साथ आणि कौटुंबिक पाठिंब्यामुळे त्यांचं कौतुक सर्वत्र होत आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या वर्षी महापालिकेच्या चार माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.