कुत्रा चावल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास रेबीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया रेबीज झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
त्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात ४ वर्षांच्या चिमुकलीवर ५ भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. आयेशा सय्यद मुन्नवर हिच्या शरीरावर १०० हून अधिक जखमा असून ती घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या अलीकडेच बातम्या येत आहेत. अभ्यास आणि आकडेवारीवरून समोर आले आहे की, महिलांपेक्षा पुरुषांना कुत्रे अधिक चावतात. आश्चर्य वाटलं ना? चला यामागील कारणे शोधूया.
टीव्ही अभिनेता अनुच सचदेवाने मुंबईत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या क्षण आठवून भावुक होताना दिसला. त्याने घटनेबद्दल उघडपणे सांगितले आणि अभिनेत्याला धमक्या देखील मिळाल्याचे समोर आले आहे.
पंजाबी गायक मिका सिंगने भटक्या कुत्र्यांसाठी एक उदात्त उपक्रम हाती घेतला आहे. त्याने भटक्या कुत्र्यांसाठी निवारा गृहे बांधण्यासाठी त्याची १० एकर जमीन दान केली आहे. अभिनेत्याने सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केले…
राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वावरावरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान यावर आज सुनावणी दरम्यान वकिलांनी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका घेऊ नये असे म्हटले.
भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणातील अर्जांची संख्या पाहून सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे. माणसांच्या समस्यांपेक्षाही जास्त याचिका कुत्र्यांच्या मुद्द्यावर येत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं समोर आलंय.
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी आपला पाळीव कुत्रा घेऊन संसद परिसरात आल्या. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Dogs in BSF: पंतप्रधान मोदींनी बीएसएफ आणि सीआरपीएफ सारख्या निमलष्करी दलांचे त्यांच्या सूचना स्वीकारल्याबद्दल आणि रामपूर हाउंड, मुधोल हाउंड आणि कोम्बाई देसी जातीच्या कुत्र्यांचा समावेश केल्याबद्दल कौतुक केले आहे.
नेपाळमध्ये, दिवाळीच्या वेळी कुकुर तिहार साजरा केला जातो, जिथे कुत्र्यांना पूजा, फुले, सिंदूर आणि बक्षिसे देऊन सन्मानित केले जाते, जे त्यांच्या निष्ठा आणि शौर्याचे प्रतीक आहे.
Supreme Court on Delhi Street dogs : सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला होता. त्या निर्णयाबदल करण्यात आला असून शेल्टर होममध्ये नाही तर नसबंदी केली जाणार आहे,
छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एन-7 सिडको परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 14 जणांचे लचके तोडल्याची घटना समोर आली आहे.
देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन तर राज्याची राजधानी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन वाद वाढला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन्ही प्रकरणामध्ये मानवी आरोग्याला जास्त प्राधान्य दिले आहे.
रस्त्यावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे कधी कधी नागरिकांचा अपघाती किंवा कुत्रा चावल्याने मृत्यू देखील होतो. सध्या दिल्ली अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून यावर देशव्यापी तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीत एका मुलीचा रेबीजने मृत्यू झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.