सद्यस्थितीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे, असे गृह अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी कळविले आहे.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
टॅंकर पलटी झाल्याने द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 22 तास उलटून गेले तरी वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ एक गॅस टँकर उलटल्याने १२ तासांनंतरही वाहतूक कोंडी झाली. हजारो वाहने अजूनही अडकून आहेत. अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग आणि रेल्वे प्रवासाचा सल्ला दिला आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहनचालकांना रोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. नुकतेच सुजय विखे पाटलांनी या गोष्टीचा आढावा घेतला आहे.
पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले.
शुक्रवारी दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण विस्कळीत झाले. या परिस्थितीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आकाशात वाहतूक कोंडी कशी नियंत्रित केली जाते?
अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मर्यादा येत होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत चालू करण्यास पोलिसांना मदत केली.
वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Mumbai News: विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल अखेर शनिवारी खुला होणार आहे. ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुरळीत होईल. या पुलाच्या उद्घाटनामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाचविण्यास मदत होईल.
शहराबाहेरील रिंगरोडचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने शहरातील वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत आहे. आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक कोंडीबाबत वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
बई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कशेडी घाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकेदायक असा घाट आहे.
Mumbai Local News: मुंबईत ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ठाणे आणि ऐरोली दरम्यानच्या पुलात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली.
गेल्या १० – १२ वर्षात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली. परिणामी वाहनांची संख्या देखील वाढली. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली.