वृक्षगणना हे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, तरी आपल्या सोसायटीमध्ये किंवा खाजगी मालमतेमध्ये जेव्हा प्रगणक वृक्षांची माहिती घेण्यासाठी येतील,तेव्हा त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.
पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या छाटणीला 'अवैज्ञानिक' ठरवले आहे. त्यांच्या मते, यामुळे पक्ष्यांची घरटी नष्ट होतील आणि झाडांची सावली कमी झाल्याने स्थानिक तापमानात वाढ होईल.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरात केवळ वृक्षसंख्या वाढविणे पुरेसे नाही. देशी व प्रदूषण शोषून घेणाऱ्या वृक्षप्रजातींची लागवड आणि विद्यमान झाडांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक आहे.
मैदानी भागात, फेब्रुवारी ते मार्च दरम्यान निशिगंध लावण्याचा सर्वोत्तम काळ असतो. लग्न आणि धार्मिक समारंभांसाठी तसेच तेल आणि परफ्यूम उत्पादन उद्योगात या फुलांना जास्त मागणी असते.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे फडणवीस म्हणाले.
Plants Breathing Video : आजवर आपण वनस्पतीही श्वास घेतात हे ऐकलं होत पण ही प्रक्रिया डोळ्यांनी कधी पाहिली नाही. अलीकडेच नव्या संशोधनात हे अद्भुत दृश्य शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच कॅमेरात कैद केले…
अजिंठा वनपरिक्षेत्रात तस्करांकडून अवैध वृक्षतोडीचा सपाटा सुरू असून पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. महिनाभरापासून पुराव्यांसह तक्रार करूनही वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.