उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) कुटुंबांना सुरक्षित, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपोषणात नागरिकांनी शौचालय दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था सुधारणा, पाणीपुरवठा लाइन दुरुस्ती, अवैध बांधकामांवर कारवाई आणि खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी
उल्हासनगर प्रभाग 19 आणि 20 मधील आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, शौचालये, साफसफाई आणि आरोग्यसेवा अशा मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.
उल्हासनगरमधील लॉ प्राध्यापिका प्रिया कृपलाणी यांच्या मोबाईलमध्ये अज्ञात हॅकर्सनी घुसखोरी केली. तब्बल ९० किमी दूर मोहापे-कर्जत परिसरातून त्यांच्या व्हॉट्सअपवर अनधिकृत लॉगिन झाल्याचे उघड झाले असून तपास सुरू आहे.
मागील 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचा मान राखत राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे यांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला…
उल्हासनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रावर गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून काही गुन्हेगारांनी व्यापाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना उल्हासनगर कॅम्प ३ मधील जसलोक…
उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 येथील नेहरू चौक परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. हातगाडीवरून माल विकणाऱ्या तीन फेरीवाल्यांनी एका दुकानदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यावर बेदम हल्ला केला.
उल्हासनगरमधून एका प्री-स्कूलमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. इंग्रजीत कविता शिकवताना चिमुकल्याने टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मारहाण केल्याचा समोर आले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प-४, व्हीटीसी ग्राउंडजवळील गीता कॉलनी परिसरात रात्री नशेखोरांच्या ताइमामुळे मोठा गोंधळ घडला. बाराहून अधिक वाहनांची तोडफोड झाली तर ट्रकमध्ये बसलेल्या चालक सुरेश नायक गंभीर जखमी झाला.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी आहे. ठाणे पालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिकेने देखील मंडप शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
किरकोळ कौटुंबिक वादाचे रूप शनिवारी रात्री हिंसक झटापटीत बदलले. नेवाळी नाका परिसरात जेठाणीने आपल्या पती आणि मुलासोबत मिळून देवराणी गंगियादेवी साहूंवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
उल्हासनगर शहरात आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंगावर काटा आणणारा असा हा आत्महत्येचा थरार आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग साहित्य खरेदीत लाखोंचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बाजारात कमी दराने मिळणाऱ्या स्मार्ट स्टिक व छड्या महापालिकेने अनेक पट अधिक दराने खरेदी केल्याचे आरटीआयद्वारे समोर आले.