उल्हासनगर शहरातील गुंडाराज संपविण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना केले आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे ओमी कलानी यांच्यावर टीका केली आहे.
उल्हासनगर शहरातील गुंडाराज संपविण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना केले आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे ओमी कलानी यांच्यावर टीका केली आहे.






