केंद्र सरकारने न्यायालयात बाजू मांडताना वक्फ हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, तर केवळ दान असल्याचा दावा केला आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयात…
वक्फ सुधारणा कायद्यानुसार, मुतवल्लीचे काम धार्मिक नसून धर्मनिरपेक्ष आहे. हा कायदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या भावना प्रतिबिंबित करतो. त्यांनीच बहुमताने ते मंजूर केले.
हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
वक्फ कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांवर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सलग दुसऱ्या दिवशीही सुनावणी पार पडली.
वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हा मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत केंद्र सरकारला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Waqf Board Amendment Temporarily Stayed SC : नवीन वक्फ बोर्ड कायदा सुप्रीम कोर्टाकडून स्थगित करण्यात आला आहे. कायद्यातील दोन कलमांवर स्थगिती आणण्यात आली आहे.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत.
हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला सत्ताधारी पक्षाने ऐतिहासिक विधेयक म्हटले तर विरोधकांनी विरोध केला आणि हा संविधानावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.
नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले.
एखादी मालमत्ता ही वक्फअंतर्गत येते की नाही, हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला नसेल. अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्यसंख्या आता दोन असणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरील मंजूरीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच मोदींवरोधात लोक रस्त्यावर उतरतील असे देखील ते म्हणाले.
आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही. आम्ही आमचे काम केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात जे काही बोलायचे होते ते बोलले आहे. ही फाईल आता आमच्यासाठी बंद आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक, 2025 हा कायदा बनला आहे. मॅरेथॉन चर्चेनंतर, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केले.
Waqf Amendment Bill: लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक, 2025 हे सादर करण्यात आले होते. या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी राज्यसभेतही हे वक्फ विधेयक मंजूर झाले आहे.