आषाढी एकादशी हा भगवान श्रीविष्णू आणि विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि भक्तिभावाने पूजा केल्यास आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीला…
आषाढी एकादशीचा उत्साह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांसाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे. मंदिरांमध्ये पूजा, काकड आरती, भजन-कीर्तन आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात…
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये पंढरपूरच्या वारीला आषाढी निमित्त पंढरपूरला जायला मिळत नाही अशावेळी वारकरी मंडळी रेल्वे प्रवास करताना आपल्या ग्रुप सोबत रेल्वे स्थानक किंवा रेल्वेच्या डब्यांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ अशी धार्मिक…
आषाढी वारीत लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल करतात. या प्रवासात फुगडी खेळणे आणि त्यानंतर एकमेकांच्या पाया पडणे ही अत्यंत भावपूर्ण परंपरा आजही जपली जाते. वारकरी वारीमध्ये फुगडी आणि…
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासातील सर्वात तेजस्वी परंपरांपैकी एक आहे. हजार वर्षांहून अधिक काळ संतांनी जो भक्तीचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला, तो आजही लाखो वारकरी आपल्या आचरणातून जिवंत…
भगवान विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळा ही श्रीविष्णूंचे दिव्य स्वरूप, विजय आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात त्यावेळी त्यांच्या गळ्यातील या पवित्र माळेकडे अनेकांचे…
पंढरपूरची चंद्रभागा ही वारकऱ्यांसाठी केवळ भीमा नदी नसून ती साक्षात गंगा-यमुना, सर्व तीर्थांचे सार आणि विठ्ठलभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. भक्त पुंडलिकाच्या सेवाभावाने आणि भगवान विठ्ठलांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या नदीत…
वारीमध्ये कोणाला पाय लागला, धक्का लागला तरी म्हटले जाते की, माऊली चला पुढे...पाय लागल्यावर राग न करता, क्षमा मागत आणि समोरच्याला विठ्ठलाचे रूप मानत पुन्हा नामस्मरणात तल्लीन होऊन पुढे चालत…
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळावर लावलेले गोपीचंदन हे केवळ धार्मिक चिन्ह नसून वैष्णव भक्ती, शुद्धता आणि श्रीविठ्ठलावरील अखंड श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. वारकरी संप्रदायात गोपीचंदनाला विशेष आध्यात्मिक महत्त्व असून,…
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे निघणारी श्री रुक्मिणी मातेची मानाची पालखी ही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अद्वितीय आणि गौरवशाली परंपरा आहे. ४०० वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही पायदळ पालखी…
"ज्ञानोबा-तुकाराम" या अखंड जयघोषाने दुमदुमणारी आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरा, भक्ती आणि समतेचे जिवंत प्रतीक मानली जाते. विठ्ठलनामाचा गजर, दिंडी परंपरा, निःस्वार्थ सेवा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांमुळे ही वारी केवळ…
आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने किसन वीर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी त्वरित ३० टक्के निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या वतीने शुक्रवार (२८), शनिवार (२९) नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील आपेगाव येथे पहिले जिल्हा वारकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात…
खसादार सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाचे नाव घेत मटणाचा उल्लेख केला आहे. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारकरी सांप्रदायाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डॉ.रामचंद्र देखणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संत साहित्याचा आणि संत परंपरेचा एक चिंतनशील अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
एकादशीला (Ekadashi) विठ्ठलाचे दर्शन (to pay obeisance to Vitthal) घेण्यास पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांच्या जुन्या परंपरेनुसार (old tradition of Warakaris) दिंडीव्दारे (Vitthal Dindi) पायी वारीची, गणेश उत्सव (Ganesh Utsav) उत्साहात व…
अमरावती जिल्ह्यातील (In Amravati district) कौंडण्यपूर (Kondanyapur) विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) विश्वस्त मंडळी, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हा प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना (the Warkari organizations) विश्वासात घेऊन…