श्रीलंका क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये वनडे सिरिज खेळवली जात आहे. श्रीलंकेचा संघ 303 रन्स केल्या होत्या. वेस्ट इंडिजडच्या संघाला 262 च रन्स करता आल्या.
मध्य पूर्वेतील इस्रायल-इराण युद्धामुळे अनेक देशांचे हवाई क्षेत्र बंद झाले आहे, ज्यामुळे हे संघ भारतात अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता दोन्ही संघांसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे हे घडले आहे. म्हणूनच टी२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला वेस्ट इंडिज क्रिकेट संघ भारतात अडकला आहे.