आयसीसीने यंदा टी 20 वर्ल्डकपच्या बक्षिसाच्या रकमेत 10 टक्क्यांची वाढ केली आहे. यंदा आयसीसीने एकूण रक्कम ८७,६४,६१५ डॉलर्स म्हणजेच सुमारे 73 कोटी इतकी केली आहे.
पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.
टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने केले. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचू शकला नाही.
पाकिस्तानच्या कर्णधाराने फातीमा सनाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. सलामीची फलंदाज गुल फिरोजाने 52 बॉलमध्ये 63 रन्सची खेळी केली.
भारताने बांग्लादेशचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे भारताने सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या सामन्यात श्री चरणीने पूनम यादवचा रेकॉर्ड मोडला आहे.
भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरी देखील भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग सोपं नसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशसोबत अद्याप एक सामना बाकी आहे.
ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर भरतच संघ 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत.
भारतीय संघातील श्रेयंका पाटील ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. तिच्या जागेवर बीसीसीआयने प्रेमा रावतची निवड केली आहे. आता प्रेमा रावत टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे.
न्यूझीलंडने आपल्या तीन विकेट्स पटकन गमावल्या. त्यानंतर हॉलिडे आणि शार्पने न्यूझीलंडचा डाव सावरला. 62 रन्सची पार्टनरशिप केल्याने न्यूझीलंडचा संघ सावरला.
कालच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार फातीमा सनाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र तिची खेळी व्यर्थ गेली. तिची शानदार खेळी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकली नाही.
श्री चरणीने प्लॅस्टिक बॅट आणि रबरी बॉलने खेळण्यास सुरुवात केली. गावच्या मातीतून निघून थेट २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजयाची शिल्पकार होण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास निव्वळ थक्क करणारा आहे.
भारतीय संघ यंदा वर्ल्ड जिंकण्याच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत टी 20 वर्ल्ड कप जिंकेल अशी सर्वांना विश्वास आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिलं सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना महामुकाबला म्हणून पाहिला जाणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होत असून त्यांची…
टी- 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ यजमान इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची टी- 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील हवामानाशी आणि खेळपट्टीशी जुळवून घेण्यास मदत…
Women's T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाने 2026 महिला टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सोफी मोलिनक्सकडे नेतृत्व असून डार्सी ब्राउनला डच्चू देण्यात आला आहे. पहा पूर्ण वेळापत्रक आणि…
महिला टी-२० विश्वचषक पुढील महिन्यात सुरू होणार आहे. निवड समितीची बैठक शनिवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार आहे. १५ सदस्यीय संघात कोणाचा समावेश होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आयसीसीने भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याच्या तारखेसह महिला टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पुन्हा एकदा, दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी स्पर्धेत आमनेसामने येतील.